Category Farm Stories

Special stories of farms and farmers

हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी पथदर्शी प्रकल्प

Hydrogen Bus

नवी दिल्ली – केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाचा एक भाग म्हणून हायड्रोजन-आधारित वाहनांच्या चाचणीसाठी पाच पथदर्शी प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिली. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशभरात एकूण ३७ हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसेस आणि…

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन : अजित पवार

Ajit Pawar meeting

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय…

कुष्ठरोग्यांनाही ‘भूमाता’चा आधार

Bhumata 31st Anniversary

वर्धापनदिनी भावना, मान्यवरांकडून शुभेच्छा पुणे : महिला सबलीकरण, पुनर्वसन, पर्यावरण, कृषी इ. क्षेत्रांमध्ये तीन दशके काम करणाऱ्या भूमाता संघटनेने कुष्ठरुग्णांनाही आधार देण्याचे काम केले आहे, अशा भावना पुण्यातील कुष्ठरोगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी स्थापन…

श्री अंबालिका शुगर राज्यात सर्वोत्कृष्ट

Shri Ambalika Sugar

व्हीएसआयचे पुरस्कार जाहीर : नॅचरल शुगरला सर्वाधिक पुरस्कार पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शक असलेल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री अंबालिका शुगर प्रा. लि. हा साखर कारखान्याला ‘व्हीएसआय’ने गत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणारा साखर कारखाना म्हणून कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना…

असा टळला शेती उत्पन्नावरील आयकर

Dr. Budhajirao Mulik and Dr. Manmohan Sing

शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नेता – डॉ. मनमोहन सिंग डॉ. बुधाजीराव मुळीक(प्रसिद्ध कृषितज्ज्ञ, संस्थापक – भूमाता) दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी शेतीच्या मुद्यांवर थेट चर्चा करण्याचा योग तीन वेळा जुळून आला. तेव्हा त्यांच्यातील अत्यंत संवेदनशील आणि निर्णयक्षम नेता आम्हाला दिसून…

कुंभी-कासारी कारखान्याचा ऊस दर राज्यात सर्वाधिक

KUMBHI KASARI SSK

कोल्हापूर : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामाकरिता उसाला प्रतिटन ३ हजार ३०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे. हा राज्यातील आतापर्यंत सर्वाधिक दर आहे. आ. नरके म्हणाले, हंगाम २०२४-२५…

वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन

Chiplun Agri Festival

चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची माहिती चिपळूण (प्रतिनिधी) : वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित गेल्या वर्षी मिळालेल्या ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ अभूतपूर्व प्रतिसादानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दि. ५ ते ९ जानेवारी २०२५ रोजी चिपळूणमध्ये…

देशभरात ७२० लाख टन गाळप

Sugarcane Crushing

नवी दिल्ली : १५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण साखर उत्पादन ६१ लाख टन इतके झाले आहे.…

शिरोळमध्ये शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

Shirol farmers on fast

कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर करावा आणि मागच्या हंगामातील उसाला ३७०० रु. दर देऊन, बाकी रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा करावी इ. मागण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शिरोळ येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी…

बड्या साखर कारखानदारांना पराभवाचा धक्का

Maharashtra Assembly Elections

मुंबई : साखर उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंतांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मातब्बर नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, मांजरा साखर परिवाराचे धीरज देशमुख, राधानगरीचे के. पी.…

Select Language »