देशभरात ७२० लाख टन गाळप
नवी दिल्ली : १५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण साखर उत्पादन ६१ लाख टन इतके झाले आहे.…
Special stories of farms and farmers
नवी दिल्ली : १५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण साखर उत्पादन ६१ लाख टन इतके झाले आहे.…

कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर करावा आणि मागच्या हंगामातील उसाला ३७०० रु. दर देऊन, बाकी रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा करावी इ. मागण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शिरोळ येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी…

मुंबई : साखर उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंतांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मातब्बर नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, मांजरा साखर परिवाराचे धीरज देशमुख, राधानगरीचे के. पी.…
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सुमारे १२ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगार विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या कायदेशीर हक्कापासून वंचित राहू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.यासंदर्भात केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाला द्यावेत, या मागणीसाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान तात्पुरत्या…

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी नव्या दमाचे अनेक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात सत्यशीलदादा शेरकर, अभिजितआबा पाटील, राहुल आवाडे आदींचा समावेश आहे. तसेच समरजिसिंह घाटगे यांच्यासह अनेक तरुण साखर कारखानदारही आमदारकीच्या आखाड्यात उतरले आहेत. काहींची दुसरी,…

एकेकाळी पन्नास रुपयेदेखील खिशात नसायचे, पण आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा, प्रचंड कष्टाळू वृत्ती, दूरदृष्टी, सर्वांप्रति आदरभाव इ. गुणांमुळे आव्हाळवाडीच्या भाऊसाहेब आव्हाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विविध व्यवसायात पाऊल ठेवत, त्या सर्वच क्षेत्रात त्यांनी यश खेचून आणले. त्यांचा हा प्रवास कोणालाही…

एफआरपी कायद्यात दुरुस्ती करताना शरद पवार गप्प होते… कोल्हापूर : यंदा एकरकमी ‘एफआरपी’सह 3700 रुपये पहिली उचल द्यावी. साखर कारखानदारांकडे 20 दिवसांचा वेळ आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत विचारविनिमय करा आणि आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या; अन्यथा गाठ ‘स्वाभिमानी’शी आहे, असा इशारा…

जयसिंगपुरात २५ ला ऊस परिषद : शेट्टी कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या २५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे २३ वी ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली. गेल्या वर्षी कारखान्यांना घातलेल्या उसाला…

आज गुरुवार, ऑक्टोबर १७, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २५ शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३३ सूर्यास्त : १८:१४चंद्रोदय : १८:०८ चंद्रास्त : चंद्रास्त नहींशक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष :…
शानदार सोहळ्यात शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार वितरण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी अनुदान सोमवारी डीबीटीद्वारे वितरित होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषी मार्गदर्शक दुत म्हणून काम करावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई – शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय कोणताही सशक्त समाज…