Category Farm Stories

Special stories of farms and farmers

‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस

Satyashil sherkar

9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…

एफआरपी : यंदा १०५ कारखाने -शंभर नंबरी-

FRP of sugarcane

पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपला, तरी एफआरपी बिलांची प्रकरणे मात्र संपलेली नाहीत. १४ साखर कारखान्यांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. त्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा जारी केल्या आहेत. दुसरीकडे १०५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करून आपला…

स्मार्ट शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र कसे बसवाल?

Smart Agriculture Weather Station

आजच्या जलद बदलणाऱ्या शेतीच्या पार्श्वभूमीवर, अचूक शेती व डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेमुळे शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच्या केंद्रस्थानी असलेले स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) हे एक छोटं, बुद्धिमान उपकरण आहे जे शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची रिअल टाइम माहिती देऊन शेती अधिक शाश्वत…

बांध कोरण्यातील आनंद!

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

–शेखर गायकवाड महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात…

व्हाट्सॲप ग्रुपवर व्याख्यानमाला, शुगर इंडस्ट्रीज परिवाराचा अनोखा उपक्रम

Sugar industry Pariwar

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील तब्बल दहा हजारांहून अधिक सदस्यांना, माहिती अदान-प्रदानासाठी, एकत्र बांधून ठेवणाऱ्या ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ या समूहाने दहाव्या वर्धापन दिनानिमित्त खास व्याख्यानमालेचे आयोजन केले. त्यात या क्षेत्रातील दहा नामवंतांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय…

शेतकरी झपाट्याने का कमी होतोय?

Bhaga Warkhade Article

भागा वरखडे …………पाण्यासाठी एका राज्य सरकारचा शेती सन्मान पुरस्कार मिळवणारा शेतकरी आत्महत्या करतो, या घटनेचे राज्य सरकारला काहीच वाटले नाही. शेतकऱ्याच्या बहिणीने केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना कृषिप्रधान देश म्हणायला लाज वाटत नाही का, असा सवाल करताना शेतकऱ्यांवर ही वेळ…

हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी पथदर्शी प्रकल्प

Hydrogen Bus

नवी दिल्ली – केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाचा एक भाग म्हणून हायड्रोजन-आधारित वाहनांच्या चाचणीसाठी पाच पथदर्शी प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिली. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशभरात एकूण ३७ हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसेस आणि…

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन : अजित पवार

Ajit Pawar meeting

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय…

कुष्ठरोग्यांनाही ‘भूमाता’चा आधार

Bhumata 31st Anniversary

वर्धापनदिनी भावना, मान्यवरांकडून शुभेच्छा पुणे : महिला सबलीकरण, पुनर्वसन, पर्यावरण, कृषी इ. क्षेत्रांमध्ये तीन दशके काम करणाऱ्या भूमाता संघटनेने कुष्ठरुग्णांनाही आधार देण्याचे काम केले आहे, अशा भावना पुण्यातील कुष्ठरोगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी स्थापन…

श्री अंबालिका शुगर राज्यात सर्वोत्कृष्ट

Shri Ambalika Sugar

व्हीएसआयचे पुरस्कार जाहीर : नॅचरल शुगरला सर्वाधिक पुरस्कार पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शक असलेल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री अंबालिका शुगर प्रा. लि. हा साखर कारखान्याला ‘व्हीएसआय’ने गत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणारा साखर कारखाना म्हणून कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना…

Select Language »