Category Farmers’ Corner

भारताच्या ‘एफआरपी’वरून अमेरिका, ऑस्ट्रेलियाला पोटशूळ

Sugarcane FRP

ऊस अनुदानाबाबत भारताकडून WTO नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नवी दिल्ली : भारताने WTO च्या कृषी करार (AoA) मध्ये निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ऊस अनुदान दिले आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी ओरड अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने सुरू केली…

भोजन तुमच्या पोटात, तर प्लेट प्राण्यांच्या पोटात….

keral story article

यंदा एक सिनेमा आला होता, ‘केरळ स्टोरी’ नावाचा… त्याची कथा दहशतवादावर आधारलेली होती. ही पण ‘केरळ स्टोरी’च आहे. पण बगॅसवर आधारलेली ही सत्यकथा आहे ‘कुदरत’ची – तीनेक दशकांपूर्वी प्लॅस्टिकचे प्रचंड कोड-कौतुक होत असे. त्याच्या रूपाने ‘जादूची कांडी’च हाती लागली आहे,…

शिरपूर साखर कारखाना सुरू होणार

Shripur sugar factory

भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण शिरपूर : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने हा कारखाना ई- निविदा प्रक्रियेनुसार माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. बैतूल मध्य प्रदेश या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा…

टनाला ४,६७५ रुपये ऊस दराची सर्वत्र चर्चा

sugarcane field

पुणे : गुजरातमधील ‘गणदेवी’ उद्योगाने एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या उसाला रू. ४६७५ प्रति टन दर देण्याची घोषणा केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यावर अवघ्या साखर उद्योगात चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल असलेले दिसून आले…

साखर उद्योगाच्या पायातील बेड्या काढून टाका!

B B Thombare, Natural Sugar

ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा ध्यास घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे (B. B. Thombare) यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक मा. श्री. ठोंबरे यांनी २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार…

साखर उद्योगातील कर्मचाऱ्यांची तांत्रिक निरक्षरता संपवणार : आहेर

W R AHER

नाशिक : साखर उद्योगात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक निरक्षरता आहे. या क्षेत्राच्या जलद विकासासाठी आणि ते आणखी सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक निरक्षरता संपवण्याची गरज आहे आणि त्याचा विडा उचलला आहे प्रसिद्ध साखर तंत्रज्ञान सल्लागार इंजिनिअर श्री. वा. र. आहेर यांनी… आजपर्यंत त्यांनी…

पात्र असूनही कर्ज देण्यास टाळटाळ का?

Bhaskar Ghule Column

दीर्घ मुदतीचे कर्ज हाच उत्तम इलाज…. माझे नाते शेतकऱ्यांच्या चुलींशी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही…

श्री विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई बेकायदा : लवाद

Shri Viththal SSK Pandharpur

पुणे : पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर केलेली जप्तीची कारवाई कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत…

आसवण्या/डिस्टिलरी उद्योग व त्यातून निर्माण होणारे स्पेंटवॉश : एक आढावा

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

‘एनएसआय’च्या संचालकपदी पहिल्यांदाच महिला

Dr. Seema Paroha, NSI Kanpur

मिनरल वॉटरप्रमाणे उसाचा रस पेय बनवणार – डॉ. सीमा परोहा कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या (NSI) संचालकपदी डॉ. सीमा परोहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. १९३६ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या ८८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेकडे…

Select Language »