Category Farmers’ Corner

गळीत हंगाम ठरल्याप्रमाणे १५ पासून सुरू होणार : संजय खताळ

Sanjay Khatal IAS

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिसमितीने सर्व बाबींचा विचार करूनच, २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आजतागायत काहीही बदल झालेला नाही. सरकारकडून आजपर्यंत (१४ नोव्हेंबर) कोणत्याही नव्या सूचना नाहीत, त्यामुळे हा गळीत हंगाम शासनाच्या…

नव्या दमाच्या साखर कारखानदारांसह ७९ जण आमदारकीच्या आखाड्यात

Maharashtra Assembly Elections

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी नव्या दमाचे अनेक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात सत्यशीलदादा शेरकर, अभिजितआबा पाटील, राहुल आवाडे आदींचा समावेश आहे. तसेच समरजिसिंह घाटगे यांच्यासह अनेक तरुण साखर कारखानदारही आमदारकीच्या आखाड्यात उतरले आहेत. काहींची दुसरी,…

‘रावळगाव शुगर’कडून गळीत हंगामाचा मान महिलांना

Ravalgaon Sugar

नाशिक : साखर उत्पादन क्षेत्रात खूप जुना वारसा असलेल्या रावळगाव साखर कारखान्याने यंदा अभिनव मार्ग चोखाळत गळीत हंगाम सुरू करण्याचा मान महिला शक्तीला दिला. २१ महिलांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू करण्यात आला. ही वेगळी वाट…

हिंदुस्थानातील स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग

Mangesh Titkare Article - Sugar Today

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

यंदाची दिवाळी उत्साहवर्धक आणि फायदेशीर – राजेंद्र बाठिया

Rajendra Bathiya

पुणे : यंदाच्या दिवाळीत बाजारपेठांमध्ये सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.केवळ सांस्कृतिकदृष्ट्याच नव्हे तर आर्थिक दृष्ट्याही ही दिवाळी भरभराटीची ठरली आहे. व्यापार, उद्योग, सेवा, बांधकाम, कृषी यासारख्या सर्वच क्षेत्रांनी यंदा मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. सणासुदीच्या काळात खरेदी-विक्री जोरात…

उदगिरी शुगर ७.५ लाख टन गाळप करणार : डॉ. शिवाजीराव कदम

Udagiri Sugar crushing season

बाराव्या गळीत हंगामाचा काटा, मोळी पूजन उत्साहात सांगली : यंदाच्या गळीत हंगामात उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने ७.५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी यंदाही शेतकऱ्यांचे नेहमीप्रमाणे उत्तम सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव…

कोथिंबिरीच्या जुड्या विकणारा तरुण झाला साखर कारखानदार

Bhausaheb Awhale

एकेकाळी पन्नास रुपयेदेखील खिशात नसायचे, पण आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा, प्रचंड कष्टाळू वृत्ती, दूरदृष्टी, सर्वांप्रति आदरभाव इ. गुणांमुळे आव्हाळवाडीच्या भाऊसाहेब आव्हाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विविध व्यवसायात पाऊल ठेवत, त्या सर्वच क्षेत्रात त्यांनी यश खेचून आणले. त्यांचा हा प्रवास कोणालाही…

१०० टक्के मतदानाची साखर उद्योगाने घेतली जबाबदारी

Crushing Season 2024-25

पुणे : ऊसतोडणी आणि अन्य कामांसाठी साखर उद्योगाने नियुक्त केलेले ऊसतोड कामगार व अन्य हंगामी कामगारांचे या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होईल याची काळजी आम्ही घेऊ, अशी ठोस हमी देताना, ‘यंदाचा ऊस गाळप हंगाम मात्र ठरल्याप्रमाणे १५ नोव्हेंबरपासूनच सुरू…

प्रेसमडपासून बायोगॅसकडेच वळा, अन्य पर्याय टाळा

Avinash Deshmukh Article

बायोगॅस उत्पादनचाचे असे आहेत अनेक फायदे विशेष लेख/ अविनाश देशमुख भारताचे जागतिक साखरेच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या पाच वर्षांत इथेनॉल जैवइंधन क्षेत्राच्या विस्तारामुळे केवळ साखर उद्योगच मजबूत झाला नाही तर, साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा झाली आहे. भारताची इतर…

पवार कुटंबाच्या कारखान्यांकडून रोज दीड लाख टन गाळप : शेट्टी

Raju Shetti at Jaisinghpur

एफआरपी कायद्यात दुरुस्ती करताना शरद पवार गप्प होते… कोल्हापूर : यंदा एकरकमी ‘एफआरपी’सह 3700 रुपये पहिली उचल द्यावी. साखर कारखानदारांकडे 20 दिवसांचा वेळ आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत विचारविनिमय करा आणि आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या; अन्यथा गाठ ‘स्वाभिमानी’शी आहे, असा इशारा…

Select Language »