Category Farmers’ Corner

ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र

BioPlastic Balrampur BioYug

बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र आहे. या उपक्रमाचा उद्देश ऊसापासून मिळवलेल्या साखरेचे रूपांतर बायो-प्लास्टिकमध्ये करणे हा आहे. या कल्पनेची सुरुवात एका प्रश्नातून झाली: जर प्लास्टिकचे…

या कारखान्यांनी दिली FRP पेक्षा अधिक रक्कम

More than FRP amt

पुणे : शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीची बिले कशी द्यायची, असा प्रश्न काही साखर कारखान्यांना सतावत असताना, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. एकंदरित १०८ साखर कारखान्यांनी देय एफआरपीच्या शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम अदा केली…

ग्रीन एनर्जी फंड स्थापन करा : IFGE ची सूचना

IFGE Delhi meeting

दिल्ली येथे पंतप्रधानांच्या सल्लागारांसोबत विविध विषयांवर बैठक नवी दिल्ली : इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) ने पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर यांच्याशी उद्योगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली. ग्रीन एनर्जी इकोसिस्टममधील नवोन्मेषी स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी समर्पित ग्रीन एनर्जी फंड स्थापन…

साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज

NFCSF Meeting with Govt

नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (EBP) च्या माध्यमातून साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन होत असले…

डॉ. तनपुरे कारखान्यावर जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय

Tanpure Sugar Election

२१ पैकी २१ जागांवर वर्चस्व अहिल्यानगर : अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या, राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीत जनसेवा मंडळाचा मोठा विजय झाला आहे. सर्व २१ जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या राजकीय…

धाडसी परिवर्तनाची वेळ सुरू झाली आहे

P G Medhe

हवामानाची निकड, संसाधनांची कमतरता आणि ग्रामीण आर्थिक संकटाच्या काळात, भारताचा साखर उद्योग एका परिवर्तनकारी प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. साखर उत्पादक क्षेत्र म्हणून त्याच्या पारंपरिक ओळखीपलीकडे जाऊन, तो आता स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेमध्ये एक महत्त्वाचा भागीदार बनू…

उसासाठी AI : खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घ्या…

Article by P G Medhe

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

महाराष्ट्राची बायो सीबीजी क्षमता, देशात हरित ऊर्जा क्रांतीसाठी सक्षम

Article Dilip Patil

महाराष्ट्र ऊर्जा परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असून, तो येथील मजबूत साखर उद्योगामुळे भारताच्या सीबीजी क्रांतीचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. सक्षम साखर उद्योगाच्या माध्यमातून भारतात बायो-कंप्रेस्ड बायोगॅस (बायो-सीबीजी) क्रांती घडवून आणण्याची मोठी संधी आहे. ऊसाच्या उपउत्पादनांच्या वापराची सुयोग्य  रणनीती आखून, महाराष्ट्र…

आता ऊस (नियंत्रण) आदेशाचाही आढावा घ्या : राष्ट्रीय साखर महासंघ

NFCSF Press Release

साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ चे NFCSF कडून स्वागत, साखरेची एमएसपी ४० रू. करण्याची मागणी देशात ९१ हजार कोटींची ऊस देयके अदा नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) भारत सरकारच्या साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ च्या अधिसूचनेचे स्वागत करताना,…

राज्यात ८१ लाख टन साखर उत्पादन, गाळप हंगाम अखेर संपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या परवाच्या घोषणेबरोबरच राज्यातील साखर हंगाम अखेर आटोपला असून, सुमारे ८१ लाख टन (८०.९४८) साखर उत्पादन झाले आहे. अनेक अडचणींना तोंड देत सर्वाधिक काळ चालणारा आणि विक्रमी गाळप करणारा श्री विघ्नहर कारखाना एकमेव ठरला…

Select Language »