53 साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला, ७३ लाख टन उत्पादन

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत ७३.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, तर ५३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यंदा उसाअभावी कारखाने लवकर बंद होत आहेत. सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी आतापर्यंत ७८६ लाख टन ऊस गाळप केले…