एफआरपी दर संबंधित हंगामातील साखर उताऱ्याशीच निगडित : केंद्र सरकार
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना उसाचे बिले ‘एफआरपी’नुसार देताना, साखर कारखान्यांनी ते संबंधित वर्षातील गाळप हंगामातील साखर उताऱ्यावरच निश्चित करावे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या कृषी विभागाने दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, याविषयी संभ्रम आहे. कारण हंगामात सुरुवातीच्या काळात साखर…











