Category Farmers’ Corner

‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस

Satyashil sherkar

9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…

सह. साखर कारखान्यांच्या अडचणींबाबत आयोग स्थापन करा : पवार

MSC Bank 150 symposium

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती आणि त्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने आयोग नियुक्त करावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार…

नव्या साखर नियंत्रण आदेशात नेमके काय आहे?

An Article by Dilip Patil

लेखक: दिलीप पाटील या लेखामध्ये साखर (नियंत्रण) आदेश, 2025, 1966 आणि 2018 या तिन्हींचे कलमवार तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. भारताच्या साखर नियमनातील महत्त्वपूर्ण प्रगती आणि बदलत्या प्राधान्यक्रमांचा आढावा घेण्यात आला आहे. लेख काळजीपूर्वक वाचल्यानंतर नेमके काय बदल झाले आहेत,…

FRP वाढीचे स्वागत, आता साखरेची MSP ४२०० करा: WISMA

पुणे: केंद्र शासनाने गाळप हंगाम 2025 26 साठी उसाची एफ आर पी 150 रुपये प्रति टनाने वाढवूनआता ती तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति टन केली ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे . विस्मा त्याचे स्वागतच करतो . मात्र त्याचबरोबर केंद्र…

FRP मध्ये रू. १५० ची वाढ, आता दर टनाला रू. ३५५०

sugarcane farm

नवी दिल्ली : पुढील म्हणजे २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रू. ३५५० प्रति टन एवढा दर नव्या एफआरपीनुसार मिळाणार आहे. केंद्र सरकारने दरवाढीस अक्षय्य तृतीयेदिनी मंजुरी दिली. आता साखरेची एमएसपीदेखील लवकरच वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन FRP १ ऑक्टोबर…

विखे पाटील यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

Radhakrishna Vikhe Patil

साखर कारखाना कर्जमाफी प्रकरण अहिल्यानगर :  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस  ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.…

एफआरपी : यंदा १०५ कारखाने -शंभर नंबरी-

FRP of sugarcane

पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपला, तरी एफआरपी बिलांची प्रकरणे मात्र संपलेली नाहीत. १४ साखर कारखान्यांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. त्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा जारी केल्या आहेत. दुसरीकडे १०५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करून आपला…

हार्वेस्टर यंत्र बहुपयोगी बनवा : शुगर टास्क फोर्सची सूचना

Sugar Task Force Meeting

ऊसतोड मजुरांच्या कोयता मुक्तीचा विचार कराः डॉ. सोमिनाथ घोळवे पुणे : शुगर टास्क फोर्स कोअर कमिटी तर्फे पुण्यामध्ये “ऊस तोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणी- समस्या व निवारण” ह्या विषयावर चर्चा मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. देशातील ही एकमेव…

स्मार्ट शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र कसे बसवाल?

Smart Agriculture Weather Station

आजच्या जलद बदलणाऱ्या शेतीच्या पार्श्वभूमीवर, अचूक शेती व डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेमुळे शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच्या केंद्रस्थानी असलेले स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) हे एक छोटं, बुद्धिमान उपकरण आहे जे शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची रिअल टाइम माहिती देऊन शेती अधिक शाश्वत…

‘श्री विघ्नहर’ वगळता राज्याचा गळीत हंगाम आटोपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना वगळता, महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचा २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम संपला आहे. साखर आयुक्तालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात यावेळी ८० लाख ७६ हजार मे. टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यात २०० साखर कारखान्यांनी…

Select Language »