‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस
9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…











