इथेनॉलच्या जोरावर साखर उद्योग क्रांती करणार

जैवइंधनाचा वापर वाढवण्याच्या भारताच्या निर्धारामुळे गेल्या ५ वर्षांत इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ झाली आहे आणि ती सुरूच आहे. इथेनॉलची मागणी वेगवान आहे आणि ‘ऊर्जा स्वावलंबित्व ’ प्राप्त करण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे देश पुढे ढकलत असतानाच ती वाढणार आहे. भारताने स्वातंत्र्याची 100…