किमान हमी भावाच्या कायद्याखेरीज न्याय मिळणार नाही : राजू शेट्टी

२०२४ ला मला पुन्हा संसदेत जावे लागणार! पुणे : शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल, तर शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव देऊन त्याला कायद्याची सुरक्षा देण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, अशी आग्रही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…











