Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर उद्योग क्षेत्र नवे ध्येय, नव्या दृष्टिकोनासह बदलाच्या दिशेने सज्ज

Dilip Patil's article for SugarToday

महाराष्ट्राचा सहकारी साखर उद्योग हा ग्रामीण समृद्धीचा स्तंभ आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असून आता एका परिवर्तनशील टप्प्यावर उभा आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून भारतासमोर अस्थिर बाजारभाव, हवामान बदल आणि गुंतागुंतीचे नियम असे आव्हानांचे पर्वत आहेत. तथापि,…

हंगामापूर्वी साखरेचा किमान हमीभाव ४ हजार शक्य

Sugar MSP

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्यक्ष उत्पादन खर्च अहवाल मागवला पुणे :  साखरेच्या किमान हमीभावात वाढ करावी, म्हणून देशभरातील साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी नुकताच याबाबतचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च अहवाल…

दुष्काळमुक्त कारभारवाडीकडून साखर उद्येाग काय शिकू शकतो?

P G Medhe writes on Karbharwadi Model of Farming

भारताला साखर खूप आवडते. आपण ती खातो, पितो, इथेनॉल म्हणून जाळतो आणि तिच्याभोवती उपजीविका निर्माण करतो. ५ कोटी शेतकरी आणि १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा उद्योग असलेला ऊस हा केवळ एक पीक नाही – तो एक संस्कृती आहे. पण…

इथेनॉल उत्पादनाबाबत यंदा साखर कारखान्यांना स्वातंत्र्य

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन करताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची (feedstock) निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या निर्णयामुळे २०२५-२६ च्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर-ऑक्टोबर) अतिरिक्त साखरेचे उत्पादन कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. साखरेचे यंदा…

ऊसतोड, कामगारांसाठी आरोग्यविषयक उपाययोजना करा – साखर आयुक्त

Sugarcane Workers

साखर आयुक्तांच्या संबंधितांना सूचना पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम २०२५ -२६ ची तयारी आणि त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत साखर आयुक्त सिध्दाराम सालिमठ यांनी राज्यातील सर्व साखर कारखाने व त्यांच्या संघटना, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांना नुकत्याच परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहेत.…

…अन्यथा संबंधित कारखान्यांवर कारवाई करणार

Siddharam Salimath IAS

गाळप परवानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे साखर आयुक्तांचे आवाहन पुणे :  आगामी गाळप हंगाम कालावधीत राज्यातील साखर कारखान्यांनी संबंधित परवाना अधिकाऱ्यांचा गाळप परवाना घेतल्याशिवाय त्यांनी ऊस गाळप करू नये. कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास सबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असा…

इथेनॉल मिश्रित पेट्रोलला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SUPREME COURT

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या (EBP-20) राष्ट्रव्यापी अंमलबजावणीला आव्हान देणारी जनहित याचिका (PIL) सोमवारी फेटाळून लावली आहे. वकील अक्षय मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, लाखो वाहनचालकांना त्यांच्या वाहनांसाठी डिझाइन…

दिवाळीच्या मुहूर्तावर पेटणार कारखान्यांची धुराडे!

पुणे : राज्यातील यंदाचा २०२५-२६ गळीत हंगाम हा १५ दिवस अगोदरच सुरू होणार असल्याने उस उत्पादक शेतकरी आणि राज्यातील सर्व कारखानदारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गतवर्षी गळीत हंगाम हा १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता, यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही…

साखर कारखाने कृषी प्रक्रिया केंद्रे व्हावीत : मराठे

State level Sugar Conference by Vikhe Patil Chair in Pune University

डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे पुणे विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत वैचारिक मंथन पुणे : साखर कारखान्यांचे अर्थकारण मजबूत करायचे असेल, तर ते वर्षभर चालायला हवीत, त्यासाठी ते केवळ साखर किंवा उपपदार्थ उत्पादक न राहता, त्यांचे रूपांतर कृषी प्रक्रिया केंद्रांमध्ये (ॲग्रो…

साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे : अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे आहेत. शेतकरी व गावे समृद्ध करण्याची संधी साखर उद्योगाला मिळाली आहे. संचालकांनी या संधीचे सोने करायला पाहिजे. कारखाना किती कोटींची उलाढाल करतो, यापेक्षा आपण किती शेतकऱ्यांचे कल्याण करतो हे मोलाचे असते. त्यामुळे…

Select Language »