Category आणखी महत्त्वाचे

32 कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच

sugar factory

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील…

वैद्यनाथने माझ्या ऊसाचे पैसे सुद्धा दिले नाही : धनंजय मुंडे

बीड : शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊस वाढला, मग अतिरिक्त झाला. मग करायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला. आपल्या भागातील वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न उपस्थित होणार म्हणून मी अंबाजोगाईचा आंबा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला.…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

हताश शेतकऱ्याने ऊस पेटवला, नंतर संपवलं स्वत:चं जीवन

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न बीड : जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…

राज्यात 20 लाख टन ऊस शिल्लक : फडणवीस

devendra fadanvis

राज्यात २० लाख मेट्रिक टन अतिरिक्त ऊस गाळपाविना शिल्लक असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी शेतकरी म्हणून हिणवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नका, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…

शेतकऱ्याचे भर उन्हात सहकुटुंब रस्त्यावरच ठिय्या देत आंदोलन

अंबाजोगाई: ऊस तोडीची तारीख नोव्हेंबर महिन्यात होती. सात महिन्यांचा कालावधी लोटला तरी साखर कारखाना ऊस गाळपासाठी नेत नसल्याने अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा…

निर्यातीवर निर्बंधाच्या शक्यतेमुळे साखरेच्या शेअरमध्ये मोठी घसरण

नवी दिल्ली: इंधनावरील करात कपात, पोलाद निर्यातीवर कठोर दर लागू केल्यानंतर आणि गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर सरकारने देशातील अन्नधान्य महागाई रोखण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. वृत्तसंस्थांनी मंगळवारी वृत्त दिले की सरकार साखर निर्यात मर्यादित करणार आहे, ज्यामुळे देशांतर्गत किमती…

तामिळनाडूमधील साखर उद्योग

sugar factory

उत्पादन आणि क्षमतेच्या वापराच्या बाबतीत 2011 मध्ये शिखर गाठल्यानंतर, तामिळनाडूमधील साखर उद्योग 2016 पासून खाली आला आहे. ऊसाखालील क्षेत्र पाण्याच्या कमतरतेने कोसळले आणि राज्यातील 43 पैकी 15 साखर कारखान्यांचे शटर बंद झाले.2021 मधील मुसळधार पावसाने हिरवी कोंब फुटताना दिसले, परंतु…

उत्तर प्रदेशमध्ये ऊस उत्पादक शेतकरी चांगले कमावतात : शिष्टमंडळ

म्हैसूर: उत्तर प्रदेशच्या चार दिवसांच्या अभ्यास दौर्‍याचा समारोप केलेल्या ऊस उत्पादकांच्या शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार, यूपीच्या शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन साखर कारखान्यांना पुरवल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत पैसे दिले जातात आणि त्यांना कर्नाटकातील शेतकर्‍यांपेक्षाही जास्त पैसे दिले जातात.शुक्रवारी परत आलेले हे शिष्टमंडळ ऊस उत्पादकांच्या…

काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी प्रसिध्द काटा गाव

वाशीम शहरापासुन ५ कि.मी अंतरावर काटेपुर्णा आणि पुस नदीच्या पात्रात वसलेले काटा हे गाव महाराष्ट्रात काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे. उत्तरेला पठावरावर वसलेले चांदाई माता मंदीर तर गावाच्या पश्चिमेला शिवशक्ती मातेचे अधिष्ठान आहे वाशीम शहरापासुन ५ कि.मी अंतरावर काटेपुर्णा आणि…

Select Language »