Category International News

4500 दर देण्याची हरियाणातील शेतकऱ्यांची मागणी

Haryana sugarcane farmers

चंडीगड : उसाला सध्याच्या रू. ३७२० वरून रू. ४५०० इतका दर प्रतिटन देण्यात यावा, अशी मागणी हरियाणातील शेतकऱ्यांनी केली असून, त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणला आहे. हरियाणामध्ये एसएपी (SAP) द्वारे उसाचे दर ठरतात. सध्या प्रति क्विंटल ३७२ दर (प्रति टन…

बदलत्या परिस्थितीत वापरा ‘अतुल्य’ बियाणे : राहुरी कृषी विद्यापीठ

Sugarcane co 11015 Atulya

पुणे : हवामान, पाऊसमान असे अनेक घटक बदलत आहेत, या परिस्थितीत कमी वेळेत पक्व होणारे उसाचे नवे वाण ‘अतुल्य’ची लागवड शेतकरी, साखर कारखाने यांना फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे या वाणाची लागवड करावी, असे आवाहन राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाने केले…

वजन-काट्यास संगणक जोडण्यास मनाई : ‘विस्मा’ने वेधले अडचणींकडे लक्ष

Weighing Scale at sugar factory

पुणे : वजन-काट्यास संगणक आणि प्रिंटर जोडण्यास मनाई करणारा आदेश त्वरित मागे घ्यावा व कारखाना आणि शेतकऱ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी आग्रही मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली आहे. वैधमापन विभागाच्या नियंत्रकांना ठोंबरे यांनी…

‘लोकनेते देसाई’ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस

LOKNETE DESAI SUGAR

दौलतनगर – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची सर्व रक्कम जमा करण्यात आली…

‘एफआरपी’साठी रिकव्हरी निकष कमी करा, ‘सीएसीपी’ बैठकीत मागणी

CACP meeting in pune

कृषी मूल्य आयोगाच्या (‘सीएसीपी’) बैठकीतील काही प्रमुख मुद्दे पुणे : ‘एफआरपी’ काढताना पूर्वी रिकव्हरीचा निकष साडेआठ टक्के होता, आता तो साडेदहा टक्क्यांवर गेला आहे, अशी चिंता व्यक्त करून, हा निकष घटवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी कृषी मूल्य आयोगाच्या पुण्यात झालेल्या…

बारामती ॲग्रो विरोधातील आदेश हायकोर्टाकडून रद्द

ROHIT PAWAR

मुंबई : आमदार रोहित पवार यांची कंपनी बारामती ॲग्रो द्वारा संचालित साखर कारखाना बंद करण्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (एमपीसीबी) आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. ‘एमपीसीबी’चा आदेश सदोष असून, अकारण घाईघाईने जारी केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. . न्यायमूर्ती नितीन…

गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच

MUMBAI SUGAR SEASON MEETING

मुंबई : २०२३-२४ चा ऊस गळीत हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीने हा निर्णय घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित…

सरकारी नोकऱ्यांऐवजी स्वीकारली साखर कारखान्यांची सेवा

Bhaskar Ghule Column

मी साखर कारखाना बोलतोय- 2 ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण आहे, तर तो साखर कारखाना. श्री.…

गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचा मुहूर्त?

Sugarcane co-86032

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समितीची बैठक येत्या मंगळवारी वा बुधवारी होणार असून, यंदाचा गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘शुगरटुडे’शी बोलताना १ नोव्हेंबरच्या मुर्हूताला दुजोरा देतानाच, अंतिम निर्णय…

हरितक्रांतीचे जनक

MS Swaminathan

..भागा वरखडे भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. अजूनही ५९ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीला प्राधान्यक्षेत्राचा दर्जा असला, तरी तिच्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होते. शेतीसंबंधी अनेक धोरणे आखण्यात आली, तरीही निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत उत्पन्नाचा कोणताही मार्ग अजून तरी…

Select Language »