आयकराचा प्रश्न सोडविल्याने साखर कारखान्यांना दिलासा- अजित पवार

पुणे : साखर कारखान्यांसमोरील आयकराचा सुमारे दोन तप रेंगाळलेला प्रश्न सोडवल्याने या क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात केले उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, साखर उद्योग आयकर संदर्भातील समस्येचा गेल्या २२ वर्षात सामना करत…












