Category International News

म्हणे, उसाला जास्त पाणी लागते… टीकाकारांचे तोंड होणार बंद!

khodva sugarcane

नवी दिल्ली : उसाला खूप पाणी लागते, त्यात इतर चार पिके होतात…. अशी टीका सर्रास होत असते. मात्र नव्या संशोधनाने टीकाकारांचे तोंड बंद होणार आहे. इतर कोणत्याही पिकापेक्षा उसाची प्रति घनमीटर उत्पादकता अधिकच आहे, असे नव्या संशोधनात आढळून झाले आहे.…

साखर उद्योगाने विद्यापीठाला विसरू नये : कुलगुरू पाटील

Sugar Industry Conference Pune

पुणे : साखर उद्योगाच्या भरभराटीत राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाचे मोलाचे योगदान आहे. मात्र साखर परिषदा जेव्हा आयोजित होतात त्यावेळी साखर कारखान्यांना विद्यापीठाचा विसर पडतो, अशी खंत व्यक्त करून, कृषी विद्यापीठाचे योगदान विसरू नये, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील…

मारुती-सुझुकी बायोगॅस उत्पादन क्षेत्रात

Maruti Suzuki

नवी दिल्ली : मारुती सुझुकी ही वाहन उत्पादनातील आघाडीची कंपनी बायोगॅस उत्पादनातही उतरली आहे. प्रदूषणरहित इंधन उत्पादनाचे धोरण स्वीकारलेल्या केंद्राच्या भूमिकेचा कसा लाभ घेता येईल यावर मारुती सुझुकी कंपनी पातळीवर विचारविमर्श सुरू आहे. अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी कंपनीच्या भागधारकांना…

100% इथेनॉलवर चालणाऱ्या कार, बाईक लवकरच : नितीन गडकरी

Toyoto Inova flexfuel car

नवी दिल्ली : शंभर टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या कार आणि दुचाकी लवकरच भारतीय रस्त्यावर दिसायला लागतील. कारण अनेक भारतीय कंपन्या 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार आणि दुचाकींचे उत्पादन करण्यासाठी प्रकल्प उभारत आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री…

रिग्रीन एक्सेलवर नरेंद्र मोहन यांची नेमणूक

Narendra Mohan

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कंपनी रिग्रीन एक्सेल ईपीसी इंडिया लि.वर प्रो. डॉ. नरेंद्र मोहन यांच्यासह नव्या अतिरिक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची रचना खालीलप्रमाणे असेल. श्री. संजय देसाई – व्यवस्थापकीय संचालक (एमडी),…

साखर कारखानदार नाना झाले राज्यपाल

Haribhau Bagade

मुंबई : जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे चेअरमन आणि ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे हे आता राज्यपाल झाले आहेत. तेदेखील राजस्थानसारख्या मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राज्याचे. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! हरिभाऊ बागडे म्हणजे महाराष्ट्राचे नाना. गेल्या चार…

NSL शुगर येथे शून्य टक्के मिल ब्रेकडाऊनवर चर्चासत्र

W R Aher NSL sugar

मंड्या : साखर उद्योग क्षेत्रात ‘शून्य टक्के मिल बंद तास’ (झिरो पर्सेंट मिल ब्रेकडाऊन) ही संकल्पना राबवून, सातत्याने त्याचा प्रसार करून अनेक साखर कारखान्यांचा फायदा करून देणारे नामवंत तज्ज्ञ वा. र. आहेर यांनी एनएसल शुगर (मंड्या – कर्नाटक) येथेही वरिष्ठ…

आरोग्य विमाधारकांना प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण दिलासा

health insurance article

–प्रा. नंदकुमार काकिर्डे आरोग्य विमा सेवा क्षेत्रामध्ये गेली अनेक दशके भरपूर हप्त्याचा विमा घेऊनही वाजवी सोयी सुविधा न मिळण्याचा, दप्तर दिरंगाईचा, मनस्ताप विमा धारकांना होत होता. त्यात विमा कंपन्यांची व रुग्णालयांची मनमानी विमाधारक रुग्णांना जादा भुर्दंड देणारी ठरत होती. विमा…

वादग्रस्त खेडकरची साखर उद्योगातही गुंतवणूक

Dilip khedkar

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील आणि माजी सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकरही सध्या चर्चेत असून, तेदेखील त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांमुळे वादग्रस्त बनले आहेत. त्यांनी साखर उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. डिलिजन्स शुगर अँड ॲग्रो प्रा.…

15-20 लाख टन साखर निर्यातीची परवानगी द्या : ISMA

ISMA

नवी दिल्ली : भरघोस उत्पादन आणि मार्केटमधील मुबलक साठा पाहता, १५ ते २० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने केंद्राकडे केली आहे. जुलैच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला निर्यातीबाबत…

Select Language »