Category Interview

ईलेक्ट्रिक व्हेइकलच्या जमान्यात इथेनॉलला भवितव्य काय?

ऑटोमोबाइल क्षेत्रात ईव्ही अर्थात ईलेक्ट्रिक व्हेइकलचा जगभर बोलबाला सुरू झाला असताना, इथेनॉलला इंधन म्हणून काय भवितव्य असेल, असा सवाल कोणालाही पडणारच. भारतासह अनेक देश बायोफ्युल इकॉनॉमीवर भविष्याचे आराखडे बांधत असताना, या क्षेत्राचे भवितव्य नेमके कसे असेल? कारच्या विद्युतीकरणाला चालना देण्यासाठी…

इथेनॉलसाठी eMax तंत्रज्ञान

पुणेस्थित रीग्रीन एक्सेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय देसाई यांनी दावा केला आहे की त्यांच्या eMax तंत्रज्ञानामुळे त्यांना इतर स्पर्धकांच्या पुढे जाण्याची संधि मिळाली आहे. ईमॅक्स तंत्रज्ञानामुळे इथेनॉलच्या उत्पादनासाठी कमी ऊर्जेचा वापर होतो आणि फीड स्टॉकमध्ये बदल…

ऊस नोंदणीकरिता शेतकऱ्यासाठी यंदा विशेष मोबाइल अॅप सेवेत : आयुक्त

Shekhar Gaikwad

पुणे ः ‘‘जगातील विविध साखर उत्पादक देशांना मागे टाकत ब्राझिलनंतर सर्वाधिक साखर उत्पादन करणारा प्रदेश म्हणून यंदाच्या ऊस गाळप हंगामात महाराष्ट्र अग्रेसर ठरला आहे,’’ अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. ऊस लागण नोंदणीमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन…

साखर उद्योग लवकरच ऊर्जा क्षेत्रात बदलेल: द्वारिकेश शुगरचे विजय बंका

साखर कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना दिलेल्या विलक्षण परताव्यामुळे दलाल स्ट्रीटवर गजबजली आहे. राणा शुगर्स, श्री रेणुका शुगर्स, त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज, इंडिया सुक्रोज आणि द्वारिकेश शुगर सारख्या खेळाडूंनी याच कालावधीत 300 ते 1,000 टक्क्यांच्या दरम्यान वाढ केली आहे. साखर…

सर्वात जास्त कारखाने अजित पवारांनी बुडवले : पंकजा मुंडे

बीड : साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बुडवले, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली. त्या आंबेजोगाई येथील सोयाबीन शेतकरी मित्र मेळाव्यात बोलत होत्या. आधी अजित पवारांनी केली होती पंकजा…

आदिनाथ कारखाना चालवण्यावर रोहित पवार ठाम

Rohit Pawar-Sharad Pawar

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा नियमानुसार ‘बारामती ॲग्रो कंपनी’कडूनच चालवला जाणार आहे असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. नियमानुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला चालवावयास मिळाला तेव्हा संचालक मंडळाने तसा ठराव…

जरंडेश्वर प्रकरणी सोमय्यांनी गाठले ईडी कार्यालय

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून या कारखान्याच्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं जात असून, हा कराखाना न्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.…

Select Language »