व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अन् प्रशासनाच्या हाराकिरीमुळे साखर कामगारांचे बळी

केवळ अपघात किंवा दुर्घटना नव्हे, तर एक मानवी शोकांतिका – विक्रांत पाटील बेळगावी जिल्ह्यातील इनामदार शुगर वर्क्समध्ये आठ कामगारांचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर सुरक्षेच्या नियमांना पायदळी तुडवून घडवून आणलेले एक टाळता येण्याजोगे हत्याकांड होते. या दुर्घटनेने अनेक कुटुंबे उध्वस्त…










