इथेनॉलमुळे 557 लाख टन CO₂ उत्सर्जन घटले

नवी दिल्ली: भारताने कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी केले असून, शून्य कार्बन उत्सर्जनाच्या (Net-Zero Emission) उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती केली आहे. इंधनात इथेनॉल मिश्रण (EBP) केल्यामुळे ५५७ लाख मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन कमी झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि…