Tag sugar industry news and updates

शेखर गायकवाड यांची पुस्तके *शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर*वर उपलब्ध

Shekhar Gaikwad Books

पुणे : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संदर्भ ग्रंथ लिहिणारे, तसेच विनोदी वा अन्य स्वरूपाच्या वाङ्‌मयीन लेखनाच्या प्रांतातही सहज मुशाफिरी करणारे लेखक आणि निवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांची पुस्तके आता ‘शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर’ वर उपलब्ध करून देण्यात आली…

A Matter of Concern for the Sugar Manufacturing Industry

Nandkumar Kakirde's article cautions Sugar Industry

– Prof. Nandkumar Kakirde Sugar is consumed in excessive quantities throughout the day in our daily lives, from morning until night. Considering the alarmingly high prevalence of diabetes, India has been identified globally as the “diabetes capital.” Against this backdrop,…

*SugarToday* Opens London Office; Ashish K Appointed Europe Head

SugarToday London Office Inaugurated in new year

London: SugarToday Magazine, a publication dedicated to the sugar industry, cooperative sector, and allied industries, has opened its new international office in London at the beginning of the New Year. Senior journalist Ashish K has been appointed as the Europe…

*शुगरटुडे*चे लंडनमध्ये कार्यालय, युरोप प्रमुखपदी आशीष के

SugarToday's London office inaugurated

लंडन : साखर उद्योग, सहकार आणि पूरक क्षेत्रांसाठी समर्पित असलेल्या ‘शुगरटुडे’चे (SUGARTODAY Magazine) लंडनमध्ये नवीन वर्षात कार्यालय सुरू करण्यात आले असून, युरोप प्रमुख पदी वरिष्ठ पत्रकार आशीष के यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते युरोपसह पश्चिमी खंडातील साखर क्षेत्रातील घडामोडींचे…

साखर उत्पादक उद्योगासाठी चिंतेचा विषय!

Nandkumar Kakirde Article on Sugar industry

–प्रा. नंदकुमार काकिर्डे आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचा वापर सकाळपासून रात्रीपर्यंत सातत्याने वारे माप केला जातो. मधुमेही रुग्णांचे उच्चांकी प्रमाण लक्षात घेता जागतिक पातळीवर मधुमेहाची “राजधानी” म्हणून भारताची नोंद झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर साखरेचे अति सेवन करण्याबाबत आरोग्य विषयक जागरूकता निर्माण…

व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अन् प्रशासनाच्या हाराकिरीमुळे साखर कामगारांचे बळी

केवळ अपघात किंवा दुर्घटना नव्हे, तर एक मानवी शोकांतिका – विक्रांत पाटील बेळगावी जिल्ह्यातील इनामदार शुगर वर्क्समध्ये आठ कामगारांचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर सुरक्षेच्या नियमांना पायदळी तुडवून घडवून आणलेले एक टाळता येण्याजोगे हत्याकांड होते. या दुर्घटनेने अनेक कुटुंबे उध्वस्त…

ऊसतोडणी बांधवांच्या मुलांसाठी मोफत लसीकरण, आरोग्य तपासणी शिबीर

Health Camp Shrinath Mhaskoba Sugar

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा उपक्रम पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी वाहतूक करणार्‍या मजुरांच्या लहान मुलांचे लसीकरण व मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मंगळवार रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर ऊस तोडणी बांधवांकरिता कारखान्याने प्राथमिक…

१३९ साखर कारखान्यांकडे २,७६८ कोटींची एफआरपी थकीत

FRP of sugarcane

पुणे: साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाचा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा ऊस दर थकबाकीचा (FRP Arrears) पाक्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, राज्यातील १९६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला असून, त्यापैकी १३९ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची…

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

RAJU SHETTI

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

Select Language »