थकीत ऊस बिलावरून कळंबच्या गूळ कारखान्यांना आंदोलनाचा इशारा

कळंब: साखर कारखान्यांप्रमाणे वेळेत देयके न देणाऱ्या कळंब तालुक्यातील गूळ पावडर कारखान्यांविरोधात आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत देयकांमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असून, याप्रश्नी माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः लक्ष घातले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना आंदोलनाचा इशारा…












