Tag sugar industry news

एक खिडकी योजना ऊसतोड कामगारांसाठी राबवा: डॉ. गोऱ्हे

Dr. Neelam Gorhe Meeting

मुंबई : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करावी. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम, रेशनची…

ऊस उत्पादकांना दिलासा! आता मिळणार एकरकमी ‘एफआरपी’

sugarcane FRP

मुंबई: एकरकमी  ‘एफआरपी’ मिळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली, त्यात हा निकाल देण्यात आला. एकरकमी ‘एफआरपी’चा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी दाखल याचिकेवर निकाल देत…

डार्क फॅक्टरी : पूर्ण स्वयंचलन आणि AI मुळे उत्पादन क्षेत्रात क्रांती

Dark Factory by Diip Patil

–दिलीप पाटील “डार्क फॅक्टरी” ही संकल्पना आधुनिक उत्पादन क्षेत्रातील एक क्रांतिकारी बदल दर्शवते. या संकल्पनेनुसार, उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित केली जाते, जिथे मानवी हस्तक्षेप जवळजवळ शून्य असतो. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डेटा विश्लेषण यांसारख्या अत्याधुनिक…

‘विघ्नहर’वर पुन्हा शेरकरांचेच वर्चस्व

Satyasheel dada Sherkar

पुणे  : देशभर नावलौकिक असलेल्या, जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा सत्यशीलदादा शेरकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्या शिवनेर पॅनेलच्या तब्बल १७ जागा बिनविरोध आल्यानंतर, उर्वरित चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत स्वत: शेरकर याच्यासह चारही उमेदवार…

गाळप हंगाम ८३ दिवसांवर ; कमी उत्पादनामुळे कारखाने अडचणीत

sugarcane Crushing season

पुणे : यंदा सरासरी गाळप हंगामाचा कालावधी ८३ दिवसांवर आल्याने त्याचा विपरीत आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांसाठी चिंतादायक आहे. राज्यातील २०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हा सरासरी १४० ते १५० दिवस चालला, तरच अर्थकारण टिकणारे राहते. सुमारे ८० लाख टनांइतक्याच कमी…

ऊस शेतीसाठी AI, बारामतीच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद

Baramati Sugarcane AI Conference

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर ऊसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स : एआय) वापर क्रांतिकारी ठरणार आहे. त्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, असा आग्रह तज्ज्ञ वक्ते आणि मान्यवर…

श्रीविठ्ठल कारखान्यावर ‘बायो सीएनजी’ची उभारणी

पंढरपूर ः वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी केली आहे. नुकतेच त्याचे पुजनही करण्यात आल्याने लवकरच नागरिकांना वेळेत गॅस उपलब्ध होणार आहे, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.  चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्स.ई.एम.एक्स. प्रोजेक्टस्…

‘निरा-भीमा’ची निवडणूक बिनविरोध

harshwardhan patil

पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग ५ व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षांत सर्व…

Select Language »