१३ पासून आचारसंहिता लागू, गाळप हंगामातच मतदान

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना निवडणूक आयोग पातळीवर सुरूवात झाली असून, येत्या १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान, आचारसंहिता जारी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याचा अर्थ ऐन निवडणुकीत ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून…









