४५ सहकारी साखर कारखान्यांना नोटिसा

प्रदूषणामुळे कारखाने बंद करण्याचे ‘सीपीसीबी’चे आदेश मुंबई : पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील 45 सहकारी साखर कारखाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिले आहेत. ऐन हंगामाच्या तोंडावर असा आदेश जारी होणे कारखान्यासाठी अन्यायकारण ठरणारे आहे, अशी…












