‘अजिंक्यतारा‘मुळे हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले: डॉ. फाळके

सातारा – अजिंक्यतारा कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पीक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते, असे मत पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील माती व जल चिकित्सालयाचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके…











