‘कर्मयोगी’मध्ये १६२ पदांची भरती

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या दोन युनिटमध्ये तब्बल १६२ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.युनिट १, अंकुशनगर आणि युनिट २, तीर्थुपुरी या ठिकाणी साखर कारखाना आणि डिस्टिलरी या दोन्हींसाठी…











