ब्लॉग

सांगलीतील ऊस दर जाहीर करण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत

सांगली :  कोल्हापूरच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी ( दि. ७) जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, यावर काहीच तोडगा निघाला नाही. अखेर ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना ५…

…अखेर ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

कर्नाटक सरकारकडून उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा बंगळूर : कर्नाटक राज्‍यात गेली आठ दिवसांपासून सुरू असलेल्‍या आंदोलनाला अखेर यश मिळाले. या आंदोलनाची दखल घेत कर्नाटक सरकारकडून ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली, त्‍यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी…

इथेनॉल धोरणातील अनिश्चितता, साखर उद्योगाला अडचणींच्या खाईत ढकलणार!

Article on Ethanol by Rajendra Jagtap, Baramati

भारताच्या ऊसावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, तसेच आयातीत पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणारे केंद्र सरकारचे इथेनॉल मिश्रण धोरण (Ethanol Blending Policy) ही संकल्पना निश्चितच दूरदृष्टीपूर्ण आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक अस्थिरता, बदलते निर्णय आणि प्रशासनिक विलंब यांनी या उपक्रमाला…

मी साखर कारखाना बोलतोय…

Bhaskar Ghule Article 12

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

गळीत हंगाम नव्हे, तर इक्षुदंड महोत्सव!

Sugarcane Festival by SugarToday Magazine

–नंदकुमार सुतार, मुख्य संपादक (शुगरटुडे) लांबलेला पावसाळा, लहरी पावसाने मराठवाड्यात घातलेला धुमाकूळ, सरकारची धोरणात्मक धरसोड, सुमारे २१६ कारखान्यांनी गाळपासाठी केलेले अर्ज, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने साखर कारखान्यांवर टाकलेला भार, ऊस तोड मजुरांचा तुटवडा, गुन्हाळघरांचा वाढता जोर….. अशा पार्श्वभूमीवर यंदाचा म्हणजे…

निलंगा तालुक्यात शॉर्टसर्किटने ऊस जळाला; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

लातूर : विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटने उभ्या ऊस पिकांना आगी लागल्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहेत. निलंगा तालुक्यातील सावरी आणि बेलकंड येथील शेतातील उभा ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना घडली. यात तीन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.   पहिल्या…

युरोप व अमेरिकेतून मागणी

Agri Export opportunities for farmer - Mangesh Titkare

कृषी मालाचा जागतिक व्यापार करारामध्ये सन 1993 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करण्यात आली आहे. कृषी मालाकरीता जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर विविध देशांना कृषीमाल निर्यातीसाठी प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. वाढत्या कृषीमाल निर्यातीबरोबरच त्याची गुणवत्ता, कीड, रोगापासून  मुक्तता, पिकावरील…

आजरा कारखान्याची वाहने स्वाभिमानी संघटनेने रोखली

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याने गतवर्षीची थकीत एफआरपी त्वरित शेतकऱ्यांन देण्यात यावी आणि चालू गाळप हंगामाच्या उसाची पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजरा टोल नाक्याजवळ कारखान्यांची वाहने अडवून वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली…

एकसष्ठी निमित्त विशेष लेख…

Ravikant Patil, 61st Birthday Year

माझे परमस्नेही श्री. रविकांत पाटील यांची सन २०२५ मध्ये वयाची एकसष्ठी सुरू आहे. त्यानिमित्त त्यांच्या साखर उद्योगातील योगदानाबद्दल लेख लिहिण्याच्या विचाराने मूळ धरले व तशा प्रकारचे विचार सुरू झाले. त्यादृष्टीने मला त्यांचे विषयी असलेल्या माहिती व्यतिरिक्त माहिती जमा करण्याचे काम मी सुरू केले. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी संपर्क…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकला ऊस

CM Agitation

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले असता, त्यांच्या ताफ्यावर शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी ऊस फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी मुख्यमंत्री उजळाईवाडी विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या  ताफ्यावर शेतकऱ्यांनी उसाच्या कांड्या टाकून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. त्यावेळी ऊस दरावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच एक कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने  ऊस दराचा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ऐनवेळी कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने सुरक्षा रक्षकांसह सर्वांची पळापळ झाली. यावेळी त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पावसाच्या उघडीपमुळे ऊस गाळप हंगाम घेणार वेग

पुणे : राज्‍यात गेली सात महिने पावसाने धुमाकुळ घातला होता. सध्या पावसाने आता उघडीप दिली असल्याने राज्‍यातील ऊस गाळप हंगामास आता वेग येणार आहे. साखर आयुक्तालयस्तरावरून १४५ साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने ऑनलाईनद्वारे वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे कारखानेही वेगाने…

Select Language »