ब्लॉग

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

करवीरमध्ये उसाला आग : २०० शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर

burned Sugarcane field

करवीर : गुरुवारी दुपारी १:३० च्या सुमारास वडकशिवाले येथील शिवारात आग लागल्याची दुर्घटना घडली. बाचणी रस्त्यावरील स्मशानभूमीपासून सुरू झालेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी उसाचा पट्टा तोडून आग थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ११० एकर ऊस जळाला…

ऊसतोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक; १० जणांवर गुन्हा

सांगली : राज्‍यात सध्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. यासाठी मजुरांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कवठेपिरान येथील अनिकेत वडगावे या तरुण शेतकऱ्याला जळगावच्या एका टोळीने सव्वा सहा लाखांचा चुना लावला आहे. अनिकेत वडगावे यांनी संशयित १० जणांविरोधात सांगली…

कारखान्यांच्या गाळप परवाना शुल्कास स्थगिती

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का पुणे : राज्य सरकारने २०२५-२६ च्या ऊस हंगामासाठी साखर कारखान्यांवर लादलेल्या अतिरिक्त शुल्क वसुलीस मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी, पूरग्रस्त मदत आणि ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी प्रति टन २५ रुपये शुल्क…

साखर कारखान्यात मृत्यूचे तांडव: उकळत्या मळीने ७ कामगारांचा बळी

मुरकुंबी : बेळगाव जिल्ह्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास काळाने घाला घातला. ‘एव्हीसीपी क्रमांक १’ च्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करत असताना अचानक बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे बाहेर पडलेली अतिउष्ण मळी कामगारांच्या अंगावर पसरली. या भीषण आगीत…

‘महा -सहकार’चे प्रकाशन

Mangesh Titkare

पुणे – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकरे यांनी ‘यशदा’च्या कार्यालयात जाऊन अतिरिक्त महासंचालक आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक शेखर गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली आणि महामंडळाच्या ‘महा -सहकार’ या त्रैमसिकाचे प्रकाशनही केल.. यावेळी त्यांच्या सोबत…

डॉ.सरोजिनी बाबर

Sarojini Babar

आज बुधवार, , जानेवारी ७, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १७, शके १९४७सूर्योदय : ०७:१४सूर्यास्त : १८:१६चंद्रोदय : २२:१९चंद्रास्त : १०:१९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष : कृष्ण…

आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

RAJU SHETTI

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे

SugarToday Daily Panchang

आज सोमवार, जानेवारी ५, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १५, शके १९४७सूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:१५चंद्रोदय : २०:२४ चंद्रास्त : ०८:५५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष :…

कर्जाचा दुरूपयोग केल्याचा २१ साखर कारखान्यांवर ठपका

NCDC

मुंबई: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कारखान्यांना कर्ज दिले होते. मात्र ३३ पैकी २१ सहकारी साखर कारखान्यांनी या कर्जाचा विनियोग वेगळ्याच कारणासाठी करून गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर अन्य तीन कारखान्यांनी काही प्रमाणात उल्लंघन केल्याचे…

A Global Torchbearer of Digital Transformation in the Sugar Industry

Rajendra Gangarde, Founder- Vishwaguru Infotech

I recently had the opportunity to speak at a state-level conference jointly organized by the Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil Chair of Cooperation and the Department of Commerce, Savitribai Phule Pune University, on the theme “Economic Pathways for the…

साखर कारखान्यांच्या डिजिटायझेशनचा *विश्वगुरू*

Vishwaguru Infotech Pune, all IT solutions

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय परिषद साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा या विषयावर नुकतीच बोलण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हता, तर हृदयाला स्पर्श करणारा…

Select Language »