तर तरुण पिढी निश्चितपणे शेतीकडे वळेल : गायकवाड
पुणे: भविष्यामध्ये राज्यातील शेतीला सोन्याचे दिवस येतील, त्यासाठी शेतीची व्याख्या बदलणे गरजेचे आहे. शेतीला व्यावसायिक स्वरूप दिल्यास शेतीपासून दुरावत जाणारी तरुण पिढी निश्चितपणे शेतीकडे वळेल, असा विश्वास ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी येथे व्यक्त केला. ‘अॅग्रोवन’च्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त…