किल्लारी कारखाना चार लाख टन गाळप करणार : आ. अभिमन्यू पवार

औसा: किल्लारी कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे आणि कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देणे हे मोठं आव्हान असले तरी ते आव्हान मी स्वीकारले आहे. पुढील गळीत हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले असून व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून…