राज्य बँकेच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना फटका बसणार
मुंबई : आधीच यंदाचा अडचणींचा हंगाम, त्यात केंद्राचे चिंता वाढवणारे निर्णय आदींमुळे साखर उद्योग क्षेत्रासमोर संकटे उभी राहिली असतानाच, राज्य बँकेने प्रति क्विंटल साखर मूल्यांकनात रुपयांची घट केली आहे. त्यामुळे या उद्योगासमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. खुल्या बाजारात साखरेचे दर…