Category राजकीय

पणन अधिनियमात सुधारणा करा – भारतीय किसान संघ

अहमदनगर – शेतमाल खरेदीदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करावी, दुर्मिळ होत चाललेल्या जाती व संपुष्टात येत चाललेले मौलिक वाणांचे संवर्धन करावे, बियाण्यांबाबत शेतकऱ्याला स्वावलंबी करून संवर्धनाचा कृती आराखडा तयार करावा, शेतीला किमान १२ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा…

राजू शेट्टींना ‘काटामारी’चा संशय

raju shetti

कोल्हापूर : राज्यातील अनेक साखर कारखाने काटामारी करून शेतकर्‍यांची फसवणूक करत आहेत. काटामारी करून साखरेची चोरी केली जात आहे. जीएसटी न भरता साखरेची परस्परक विक्री होत आहे, त्यामुळे तातडीने साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाकून तपासणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…

थकबाकीसाठी पंजाबात शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष मनजीत सिंग राय आणि सरचिटणीस सतनाम सिंग साहनी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ऊस उत्पादकांनी आज फगवारा शुगर मिल चौकात अनिश्चित काळासाठी धरणे सुरू केले आणि लुधियाना-जालंधर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. 2019-2020 चे 30 कोटी रुपये, 2020-2021 चे…

ऊस उत्पादन वाढवण्यास बचत गटांचा मोठा हातभार

लखनौ – उत्तर प्रदेश सरकारने गेल्या दोन वर्षांपासून उसाचे बियाणे वाढवण्यासाठी गुंतलेले महिला स्वयं-सहायता गट (SHGs) आता 60,000 सदस्यांचे क्लब बनले आहेत.राज्यातील ऊस उत्पादक ग्रामीण भागात पसरलेले हे स्वयंसहायता गट शेतकर्‍यांसाठी सुधारित ऊस जातींच्या बियाणांचा एक आवश्यक स्त्रोत बनले आहेत.…

एफआरपी आता ३०५0 रुपये

नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०२२-२३ या साखर हंगामसाठी, आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ३०५ रुपये प्रतिक्विंटल एफआरपी (म्हणजे टनाला 3050 रुपये दर ) निश्चित केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाची…

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत साखर आयुक्तांचे कायद्यावर बोट

पुणे : आमदार तानाजी सावंत यांनी उसाच्या थकीत रास्त व किफायतशीर रकमेबाबत (FRP) सवलतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली खरी; मात्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मागणी अवास्तव असल्याचे सांगत अमान्य केली, शिवाय कायदा काय सांगतो, याकडेही लक्ष वेधले.त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही…

संपूर्ण एफआरपी एकाच हप्त्यात शेतकऱ्यांना द्या : राजू शेट्टी

raju shetti

पुणे – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम एकाच हप्त्यात न मिळाल्यास या वर्षात त्यांच्या ऊस गाळपाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सरकारला दिला. दोन ते तीन हप्ते भरले तर आम्ही साखर कारखान्यांना…

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज परतफेड योजना जाहीर

पुणे : राज्यातील आजारी साखर कारखाने आणि सहकारी संस्थांना उभारी देण्यासह संबंधित संस्थांकडील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘सामोपचार कर्ज परतफेड योजना’ जाहीर केली आहे. सध्या अशा कर्जदारांकडे गुंतलेली थकीत रक्कम १७५६ कोटी असून त्यापैकी जवळजवळ ६०…

साखर क्षेत्राला समर्पित ‘शुगरटुडे’

वेगाने विस्तारणाऱ्या साखर उद्योग क्षेत्राला हक्काचे व्यासपीठ देण्याचा विचार अनेक वर्षांपासून मनात घोळत होता आणि अखेरीस तो मूर्त स्वरूपात येत आहे, ‘शुगरटुडे’ या नावाने! ते मासिक रूपात आपल्या भेटीला येत आहे. पहिलाच अंक जुलैच्या अखेरीस प्रकाशित करत आहोत. त्यात अनेक…

ऊस नोंदणीकरिता शेतकऱ्यासाठी यंदा विशेष मोबाइल अॅप सेवेत : आयुक्त

Shekhar Gaikwad

पुणे ः ‘‘जगातील विविध साखर उत्पादक देशांना मागे टाकत ब्राझिलनंतर सर्वाधिक साखर उत्पादन करणारा प्रदेश म्हणून यंदाच्या ऊस गाळप हंगामात महाराष्ट्र अग्रेसर ठरला आहे,’’ अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. ऊस लागण नोंदणीमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन…

Select Language »