Category राजकीय

साखर उद्योगाच्या प्रश्नांवर शाश्वत मार्ग काढणे गरजेचे : शरद पवार ; गडकरींचे कौतुक

Sharad Pawar

ऊसाच्या संबंधित अथवा साखरेसंदर्भात कोणताही प्रश्न निर्माण झाला की जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभी राहते, ती म्हणजे नितीन गडकरी… असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केले. पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने…

शेअर मार्केटद्वारे भांडवल उभारणीचा पर्याय निर्माण करा : साखर आयुक्त

राज्यातील साखर कारखानदारीला आर्थिकदृष्ट्या भक्कम करायचे असेल तर, शेअर मार्केटद्वारे भांडवल उभारणीचा पर्याय हाताळण्याची गरज आहे. डिबेंचर्स, आयपीओ, बॉण्ड्स, पब्लिक शेअरद्वारे भांडवल उभारणीसाथी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे, अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित…

साखरेतला गोडवा पवार यांनी राजकारणात आणला : उद्धव ठाकरे

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे-मुख्यमंत्री वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन पुणे – साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे,…

दोनशे फुटांवर दुकान असणारा भारत हा एकमेव देश – शेखर गायकवाड

काळानुसार होणारे बदल भारतीय बाजारपेठेने स्वीकारले आहेत. मला काय हवे ते, ही बाजारपेठच ठरवत असते. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांना ही वैशिष्ट्ये समजली नाहीत. त्यामुळे कोणत्याही बाहेरून येणाऱ्या शक्ती या बाजारपेठेला वळण देऊ शकत नाहीत, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष…

बंद कारखाना सुरू करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांचा पुढाकार

sugar factory

जवळपास एक दशकापूर्वी बंद पडलेल्या या भागातील सर्वात जुन्या सहकारी साखर कारखान्यांपैकी एकाला पुनरुज्जीवित करण्यासाठी मुरैना जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हातमिळवणी केली आहे.जेव्हा राज्य नोकरशाहीचा एक भाग कारखान्यातील धातू नष्ट करण्याचा आणि रद्दी म्हणून विकण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा हे पाऊल…

वैद्यनाथने माझ्या ऊसाचे पैसे सुद्धा दिले नाही : धनंजय मुंडे

बीड : शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊस वाढला, मग अतिरिक्त झाला. मग करायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला. आपल्या भागातील वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न उपस्थित होणार म्हणून मी अंबाजोगाईचा आंबा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला.…

बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय, शरद पवार यांची ग्वाही

येत्या काही दिवसांत राज्याचे सहकार मंत्री, कामगार मंत्री, कामगार संघटकांचे प्रतिनिधी व संबंधितांची बैठक घेऊन राज्यातील बंद पडलेले सहकारी साखर कारखाने चालू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वर्षी उत्तर…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय : गडकरींची मिश्किल टिप्पणी

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय, असं माझं मत असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली, असं विधान गडकरी यांनी केलं आहे. तत्कालीन…

राज्यात 20 लाख टन ऊस शिल्लक : फडणवीस

devendra fadanvis

राज्यात २० लाख मेट्रिक टन अतिरिक्त ऊस गाळपाविना शिल्लक असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी शेतकरी म्हणून हिणवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नका, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…

Select Language »