Category Co-operation News

Regarding Co-op Sectors

राष्ट्रीय साखर संघाच्या कार्यालयाला आयुक्तांची भेट

Dr. Kunal Khemnar

नवी दिल्ली : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या (एनएफसीएसएफ) कार्यालयाला भेट दिली. संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रक़ाश नाईकनवरे यांनी त्यांचे स्वागत केले. साखर कारखानदारीचा नफा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे…

राम मंदिरात वापरली उसाच्या बगॅसची भांडी : मोदी

Narendra Modi on sugarcane

दहा वर्षांत ऊस उत्पादकांना १ लाख कोटी मिळाल्याचा दावा नवी दिल्ली : ऊस हे महत्वाचे पीक असून, त्याच्या उपपदार्थांमुळे जीवाश्म इंधनावरील (पेट्रोलियम) अवलंबित्व कमी होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. तसेच उसापासून पर्यावरणपूरक वस्तू बनतात. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या…

सहवीजनिर्मितीचा टक्का कसा वाढवता येईल?

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सूत्रे स्वीकारली

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

पुणे : नवे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारपासून कामकाजास सुरुवात केली. ते २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, आतापर्यंतचे सर्वात तरुण साखर आयुक्त ठरले आहेत. डॉ. खेमनार यांनी साखर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची…

महाराष्ट्रात गत हंगामापेक्षा अधिक साखर उत्पादन

sugar production increase

पुणे : महाराष्ट्रात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, साखरेचे उत्पादन १०७ लाख टनांवर पोहोचले आहे. ते गेल्या हंगामापेक्षा जास्त आहे. यंदाच्या गळीत हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश…

अशी टाळता येईल साखर कारखान्यांची फसवणूक

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

थोरातांचे विखेंना चिमटे, ‘गणेश’च्या हंगामाची सांगता

Ganesh sugar crushing ends

नगर : ‘त्यांनी’ कर्ज मिळविण्यात अडथळा आणला नसता, तर गणेशने साडे तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असते. त्यांना कारखाना चालवायचा नव्हता आणि आता आम्ही चालवत आहोत, हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात…

प्रतिकूल स्थितीतही एफआरपी देण्याबाबत कारखाने दक्ष

sugarcane FRP

पुणे : साखर निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखरेचे घसरलेले दर अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रातील साखर कारखाने एफआरपी बिले देण्याबाबत दक्ष असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी बिले वेळेत मिळण्यासाठी साखर कारखाने प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. आकडेवारी पाहता…

डॉ. कुणाल खेमनार नवे साखर आयुक्त

Dr. Kunal Khemnar, sugar commissioner

पुणे : २०११ च्या बॅचचे आयएस अधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे राज्याचे नवे साखर आयुक्त असतील. विद्यमान साखर आयुक्त अनिल कवडे यांची ते जागा घेतील. श्री. कवडे ३१ मार्च २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. डॉ. खेमनार हे २००८ मध्ये मुंबईच्या…

साखर उत्पादन गाठणार गेल्या हंगामाची पातळी

Sugar JUTE BAG

पुणे : राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात कालपर्यंत ९८६ लाख टन उसाचे गाळप करून १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मार्चअखेर हंगाम संपून १०५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. २२-२३ च्या हंगामातही १०५ लाख टन…

Select Language »