Category Farm Stories

Special stories of farms and farmers

उसापासून रम बनते कशी?

रम स्पिरीट हा कॅरिबियन बेटांवरील समुद्री चाच्यांचा समानार्थी शब्द आहे … परंतु हे विदेशी अमृत ऊस ते तुमच्या काचेचया ग्लासपर्यन्त कसा प्रवास करटे, हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. रमचा प्रवास सुरू होतो ब्राझील, भारत, थायलंड आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या ठिकाणी…

अतिरिक्त ऊस : दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखाने सुरू करण्याचे नियोजन

sugar factory

पुणे : अतिरिक्त उसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्यासाठी साखर कारखाने कामाला लागले आहेत . दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे पाच ऑक्टोबरला कारखाने सुरू करण्याचे नियोजन आहे. कोल्हापूर विभाग वगळता, मागील गळीत हंगामात विशेषकरून मराठवाडय़ात गळीत हंगाम १३ जूनपर्यंत सुरू होता. उन्हाळय़ाच्या दिवसांत…

राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार जाहीर, दूधगंगा वेदगंगा प्रथम

पुणे – को-जनरेशन ऑफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार जाहीर केले, असून कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. सांगलीच्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याला द्वितीय आणि सोलापूर जिल्ह्यातील…

साखरेचे शेअर उच्च पातळीवर

SUGAR stock

नवी दिल्ली : मंगळवारच्या सत्रात साखरेचे समभाग उच्च पातळीवर बंद झाले. शक्ती शुगर्स (19.81%), कोठारी शुगर्स अँड केमिकल्स (5.67% वाढ), धामपूर शुगर मिल्स (3.78%), पोन्नी शुगर्स (इरोड) (3.39%), बन्नरी अम्मान शुगर्स (2.53%), श्री रेणुका शुगर्स (2.53% वर) (१.८९% वर), मगधसुगर…

इथेनॉलच्या जोरावर साखर उद्योग क्रांती करणार

ethanol pump

जैवइंधनाचा वापर वाढवण्याच्या भारताच्या निर्धारामुळे गेल्या ५ वर्षांत इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ झाली आहे आणि ती सुरूच आहे. इथेनॉलची मागणी वेगवान आहे आणि ‘ऊर्जा स्वावलंबित्व ’ प्राप्त करण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे देश पुढे ढकलत असतानाच ती वाढणार आहे. भारताने स्वातंत्र्याची 100…

पणन अधिनियमात सुधारणा करा – भारतीय किसान संघ

अहमदनगर – शेतमाल खरेदीदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करावी, दुर्मिळ होत चाललेल्या जाती व संपुष्टात येत चाललेले मौलिक वाणांचे संवर्धन करावे, बियाण्यांबाबत शेतकऱ्याला स्वावलंबी करून संवर्धनाचा कृती आराखडा तयार करावा, शेतीला किमान १२ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा…

किल्लारी कारखाना : व्यवस्थापन समितीच्या कामाची चौकशी

औसा : तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर असलेल्या व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळातील कामाची चौकशी होणार असून सन २०२० – २१ या काळातील लेखापरीक्षण अहवालात अनेक गंभीर दोष असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व कारभाराच्या चौकशीचे आदेश नांदेडच्या प्रादेशिक…

२५ किमी अंतराची अट रद्द करा : सर्वोच्च न्यायालयात याचिका

sugar factory

मुंबई _ दोन साखर कारखान्यांतील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द व्हावी, यासाठी अॅड. अजित काळे, अॅड. साक्षी काळे आणि अॅड. प्रतीक तलवार यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकार यांना पंधरा दिवसांत…

थकबाकीसाठी पंजाबात शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष मनजीत सिंग राय आणि सरचिटणीस सतनाम सिंग साहनी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ऊस उत्पादकांनी आज फगवारा शुगर मिल चौकात अनिश्चित काळासाठी धरणे सुरू केले आणि लुधियाना-जालंधर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. 2019-2020 चे 30 कोटी रुपये, 2020-2021 चे…

ऊस उत्पादन वाढवण्यास बचत गटांचा मोठा हातभार

लखनौ – उत्तर प्रदेश सरकारने गेल्या दोन वर्षांपासून उसाचे बियाणे वाढवण्यासाठी गुंतलेले महिला स्वयं-सहायता गट (SHGs) आता 60,000 सदस्यांचे क्लब बनले आहेत.राज्यातील ऊस उत्पादक ग्रामीण भागात पसरलेले हे स्वयंसहायता गट शेतकर्‍यांसाठी सुधारित ऊस जातींच्या बियाणांचा एक आवश्यक स्त्रोत बनले आहेत.…

Select Language »