२५ किमी अंतराची अट रद्द करा : सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई _ दोन साखर कारखान्यांतील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द व्हावी, यासाठी अॅड. अजित काळे, अॅड. साक्षी काळे आणि अॅड. प्रतीक तलवार यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकार यांना पंधरा दिवसांत…









