Category Farmers’ Corner

डीडीजीएस कंपोस्टद्वारे शाश्वत ऊस शेतीसाठी नवे दालन खुले

Dilip Patil MD Samarth SSK

–दिलीप पाटील ऊस शेती ही अनेक भागांत एक महत्त्वाची शेती प्रक्रिया आहे, परंतु यासोबत अनेक आव्हाने देखील येतात. मातीची सुपीकता टिकवून ठेवणे, पीक उत्पादन वाढवणे आणि उत्पादन खर्च व्यवस्थापित करणे ही काही मुख्य समस्या आहेत. मात्र, डीडीजीएस कंपोस्ट नावाचा एक…

53 साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला, ७३ लाख टन उत्पादन

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत ७३.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, तर ५३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यंदा उसाअभावी कारखाने लवकर बंद होत आहेत. सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी आतापर्यंत ७८६ लाख टन ऊस गाळप केले…

उद्योगपती,समाजसेवक भवरलाल जैन

Bhavarlal Jain memory

आज मंगळवार, फेब्रुवारी २५, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन ६ , शके १९४६सूर्योदय : ०७:०१ सूर्यास्त : १८:४३चंद्रोदय : ०५:४२, फेब्रुवारी २६चंद्रास्त : १६:०६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : माघपक्ष :…

‘मांडीवरचा मुलगा’ उपाशी!

SugarToday Spl Edit

‘शुगरटुडे’ विशेष संपादकीय अवघा साखर उद्योग 1 फेब्रुवारीला टीव्हीसमोर बसून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सलग आठवा अर्थसंकल्प पाहत होता, सकाळी लवकर आवरून, दैनंदिन कामं बाजूला ठेवून, 11 वाजल्यापासून प्रतीक्षेत होता. त्याला कारणही तसच होतं, साखर उद्योगासाठी काही…

साखर उद्योगाचा प्राधान्य क्षेत्रात समावेश आवश्यक

P G Medhe Article

लाखो शेतकरी आणि कामगारांना उपजीविका प्रदान करतो. अलीकडील आकडेवारीनुसार, भारत जागतिक स्तरावर साखरेच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, जो जगातील साखर उत्पादनात अंदाजे 20% योगदान देतो. या उद्योगाची वाढ तांत्रिक प्रगती, सुधारित कृषी पद्धती आणि देशभरात असंख्य साखर कारखाने स्थापन…

साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार

Sugarcane Crushing

NFCSF कडून ताजा अंदाज जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गत हंगामामध्ये ते ३१९ लाख टन होते. म्हणजे यंदा तुलनात्मकदृष्ट्या सुमारे…

त्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Shetty-Fadnavis

कोल्हापूर : गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत लवकरच गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलताना दिले. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून…

मेढे सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले : शिंदे यांच्या भावना

Vishwajit Shinde, Datta Shirol Sugar

कोल्हापूर : साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे सर यांचे मार्गदर्शन आणि स्व. सा. रे. पाटील म्हणजे आमचे अप्पासाहेब यांचे कार्यसंस्कार यांमुळेच मी आज सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) पॅनलसाठी झालेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो, अशी भावना…

श्री दत्त कारखान्याचे चिफ केमिस्ट विश्वजित शिंदे ‘एमडी’ परीक्षेत प्रथम

Shinde Vishwajit, sugar MD topper

‘एमडी पॅनल’ परीक्षेचे अंतिम निकाल अखेर जाहीर पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी नवे ५० एमडींचे (कार्यकारी संचालक) पॅनल करण्यासाठी झालेल्या परीक्षेचे अंतिम निकाल अखेर जाहीर झाले असून, श्री दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्यातील चिफ केमिस्ट विश्वजित विजयसिंह शिंदे हे पहिल्या…

मोठ्या गूळ कारखान्यांना नियमांखाली आणणार

Jaggary Industry

मंत्रालयातील बैठकीत सविस्तर चर्चा मुंबई : महाराष्ट्रात गूळ कारखान्यांची वाढती संख्या पाहता, त्यांना साखर कारखान्यांप्रमाणे सरकारी नियंत्रणाखाली आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. या विषयात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने मोठे गूळ कारखान्यांना लवकरच शासकीय नियमांनुसार काम करावे…

Select Language »