Category Farmers’ Corner

इथेनॉल पुरवठ्यासाठी मुदतवाढीस ऑइल कंपन्यांची मान्यता

Ethanol Asso Meeting Pune

इथेनॉल असो.च्या पाठपुराव्याला यश, समन्वयासाठी समिती पुणे : महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झाल्याने नोव्हेंबरमध्ये इथेनॉल पुरवठा होऊ शकला नाही, ही बाब लक्षात घेऊन इथेनॉल पुरवठ्यासाठी कालमर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी इथेनॉल असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली.…

श्री अंबालिका शुगर राज्यात सर्वोत्कृष्ट

Shri Ambalika Sugar

व्हीएसआयचे पुरस्कार जाहीर : नॅचरल शुगरला सर्वाधिक पुरस्कार पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शक असलेल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री अंबालिका शुगर प्रा. लि. हा साखर कारखान्याला ‘व्हीएसआय’ने गत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणारा साखर कारखाना म्हणून कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना…

साखर उत्पादन १३.६२ टक्क्यांनी घसरले : साखर महासंघ

sugar Jute Bags

नवी दिल्ली – चालू २०२४-२५ च्या विपणन हंगामात १५ जानेवारीपर्यंत भारतातील साखर उत्पादन १३.६२ टक्क्यांनी घसरून १३०.५५ लाख टन झाले आहे, असे राष्ट्रिय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSFL) सांगितले. गेल्या वर्षी साखर उत्पादन १५१.२० लाख टन होते. साखर विपणन हंगाम…

शंभर टक्के बायो इथेनॉलवरील गाड्यांचे उत्पादन सुरू : गडकरी

nitin gadkari

दोन महिन्यांत २०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणार– नवी दिल्ली : टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्स यांनी १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

शेतकुंपणाकरिता स्वतंत्र योजना तयार करा – सहकारमंत्री पाटील

MCED, Ajitdada pawar

पुणे – वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांची पिके आणि फळबागांचे संरक्षण होण्यासाठी शेतकुंपण करण्याकरीता स्वतंत्र योजना तयार करुन शासनास सादर करावी, अशी सूचना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास केली.महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या साखर संकुल येथे झालेल्या संचालक…

साखरेचा वापर 28 दशलक्ष टन राहण्याची शक्यता : इस्मा

sugar production increase

नवी दिल्ली : 2024-25 वर्षात (Sugar Year) भारताचा साखरेचा वापर 28 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 1.5 दशलक्ष टनांनी कमी आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) च्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी…

गाळप परवान्याविना चालणाऱ्या साखर कारखान्याला आयुक्तांचा दणका

Gokul Sugar

पुणे : गाळप परवाना न घेताच महिन्यापासून गळीत घेणारा एक साखर कारखाना रडारवर आला असून, त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे. हा खासगी साखर कारखाना आहे. त्याला आयुक्तांनी नोटीस जारी केली आहे. गळीत…

आर्यन शुगरच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल

Aryan Sugar Barshi

बार्शी : खामगाव येथील आर्यन शुगर प्रा.लि. या खासगी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळ व तत्कालीन शाखा अधिकाऱ्यांसह १० जणांवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये आ. सोपल यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.आर्यन…

‘एआय’मुळे कृषिक्षेत्रात मोठे बद्दल

Artificial Intelligence and sugar industry

हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलीकडे विस्तारत आहे. १९५५ मध्ये एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स्) कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन मॅकॅर्थी यांनी मांडली व एआय प्रणालीचा जन्म झाला.…

साखर कारखानदारीचा 1933 पासून वेगाने विस्तार

Mangesh Titkare Article

स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग / भाग २ ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा…

Select Language »