Category Farmers’ Corner

आंबेडकर कृषी योजनेतील लाभामध्ये दुप्पट वाढ; उत्पन्नाची अट रद्द

Ambedkar Krushi Yojana

मुंबई – कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.…

शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य नाही- राज्यपाल

शानदार सोहळ्यात शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार वितरण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी अनुदान सोमवारी डीबीटीद्वारे वितरित होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषी मार्गदर्शक दुत म्हणून काम करावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई – शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय कोणताही सशक्त समाज…

आचारसंहितेपूर्वी त्रिपक्षीय समिती गठीत करा

SUGAR WORKER MEMORANDUM TO DR. KHEMNAR

साखर आयुक्तांनी लक्ष घालण्याची साखर कामगारांची मागणी पुणे : राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत संपून ७ महिन्यांचा कालावधी लोटला, तरी ही त्रिपक्ष समिती गठीत करण्याबाबत शासन उदासीन असल्याने चित्र दिसून येत आहे, अशी चिंता व्यक्त करत, विधानसभा…

आणखी निर्बंध लादण्यास साखर उद्योगाचा एकमुखी विरोध

Sugar Control Order 2024

नवी दिल्ली : शुगर (कंट्रोल) ऑर्डर २०२४ च्या मसुद्यावर मुद्देसूद आक्षेप घेत, भारतीय साखर उद्योगाने प्रस्तावित बदलाना एकमताने विरोध केला आहे. गेल्या तीन दशकांपासून राबवण्यात येणाऱ्या आर्थिक उदारीकरण आणि अनियंत्रणाचे धोरणाशी शुगर कंट्रोल ऑर्डर विसंगत आहे, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या उद्दिष्टांच्या…

भारत आता इथेनॉलचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक : जोशी

Bioenergy Conference by ISMA

साखर उद्योगाने स्पर्धात्मक राहण्यासाठी शेतकरी केंद्रित धोरणे सुरू ठेवावी नवी दिल्ली (PIB): आमच्या सरकारने केलेल्या धोरणात्मक बदलांमुळे भारत आता इथेनॉलचा जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक बनला आहे, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि…

साखर कारखाने कमी करू शकतात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका!

Avinash Deshmukh article on solar power

अविनाश देशमुख साखर सहसंचालक (उपपदार्थ) सौर ऊर्जा निर्मितीमध्ये साखर कारखान्याचा सहभाग कसा वाढू शकतो यावर विस्तृत, अभ्यासपूर्ण, शंका-कुशंकांचे निरसन करणारा लेख वाढते औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वीजनिर्मिती प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, नैसर्गिक वायू या ऊर्जा संसाधनापासून…

शेतकरी मागतील तेवढा दर देऊ : डॉ. तानाजी सावंत

TANAJI SAWANT AT TERNA SUGAR

धाराशिव: तेरणा साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात परिसरातील अन्य कारखान्यापेक्षा ५१ रुपये प्रतिटन अधिकचा सर्वाधिक दर देण्यात येईल, तर त्यापुढील वर्षी शेतकरी मागतील तेवढा दर देऊ, अशी घोषणा भैरवनाथ शुगरचे सर्वेसर्वा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ.…

एफआरपी पुस्तिकेचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन

Mangesh Titkare Book release

मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘एफआरपी माहिती पुस्तिका २०२४’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत झाले. मंत्रिसमितीच्या बैठकीनंतर साखर उद्योगातील मान्यवरांच्या उपस्थितीत अजितदादांनी पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे…

साखर संकुल निधीसाठी प्रति टन कपात रद्द होणार

Sugarcane deduction cancelled

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, जुनी मागणी मान्य मुंबई : साखर आयुक्तालयाच्या इमारतीकरिता आकारण्यात येणाऱ्या ‘साखर संकुल निधी’ साठीची ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशातून होणारी कपात यापुढे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जुनी मागणी मान्य झाली असून, ‘शुगरटुडे’ या…

यंदाचा ‘गोड हंगाम’ १५ नोव्हेंबरपासून

Sugarcane Harvesting

खांडसरी उद्योगांना मान्यता व गुळ उत्पादन नियंत्रणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार मुंबई : राज्यातील ऊस गळीत हंगाम (गोड हंगाम) येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री…

Select Language »