त्रिपक्ष समिती तातडीने गठित करून 50 टक्के वेतनवाढ द्या

राज्यातील साखर कामगारांचे साखर आयुक्तांना साकडे पुणे – राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली आहे. 01 एप्रिल पासून वेतनवाढ व सेवा शर्ती ठरविण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठित करून कामगारांना नवीन 50 टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा,…