Category Farmers’ Corner

ऊस तोडणी मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; ४ ठार, १० जखमी

Sugarcane labour accident

सांगली : ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर गावी परतत असलेल्या ऊस तोड कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने भीषण धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला, एका बालिकेसह चार जण जागीच ठार झाले. रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या या अपघातात १० जण जखमी…

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सूत्रे स्वीकारली

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

पुणे : नवे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारपासून कामकाजास सुरुवात केली. ते २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, आतापर्यंतचे सर्वात तरुण साखर आयुक्त ठरले आहेत. डॉ. खेमनार यांनी साखर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची…

महाराष्ट्रात गत हंगामापेक्षा अधिक साखर उत्पादन

sugar production increase

पुणे : महाराष्ट्रात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, साखरेचे उत्पादन १०७ लाख टनांवर पोहोचले आहे. ते गेल्या हंगामापेक्षा जास्त आहे. यंदाच्या गळीत हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश…

अशी टाळता येईल साखर कारखान्यांची फसवणूक

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

…तर उसाला प्रति टन १० हजार रुपये दर द्यावा लागेल : डॉ. मुळीक

Dr. Budhajirao Mulik on sugarcane

पुणे : ऊस पिकाच्या बहुपयोगी गुणधर्मांचा लाभ सर्व जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेत असतात, आपलं नशीब आहे की शेतकरी त्याची किंमत कधीच मागत नाहीत, अन्यथा उसाला प्रति टन रू. दहा हजारांचा दर द्यावा लागेल, असे उद्‌गार प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी…

थोरातांचे विखेंना चिमटे, ‘गणेश’च्या हंगामाची सांगता

Ganesh sugar crushing ends

नगर : ‘त्यांनी’ कर्ज मिळविण्यात अडथळा आणला नसता, तर गणेशने साडे तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असते. त्यांना कारखाना चालवायचा नव्हता आणि आता आम्ही चालवत आहोत, हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात…

‘उसाची बिले वेळेवर मिळण्यामागे सातत्यापूर्ण धोरणांची हमी’

sugarcane control order 2026 is coming

केंद्रीय अधिकाऱ्याचा दावा नवी दिल्ली : साखर क्षेत्रासाठी सरकारच्या धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किरकोळ किमतींमध्ये स्थिरता येऊन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळण्याची हमी मिळाली आहे, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. तसेच इथेनॉल उत्पादन क्षमता…

प्रतिकूल स्थितीतही एफआरपी देण्याबाबत कारखाने दक्ष

sugarcane FRP

पुणे : साखर निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखरेचे घसरलेले दर अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रातील साखर कारखाने एफआरपी बिले देण्याबाबत दक्ष असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी बिले वेळेत मिळण्यासाठी साखर कारखाने प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. आकडेवारी पाहता…

मराठवाड्यात २.३९ कोटी टन उसाचे गाळप, उताऱ्यात लातूर अव्वल

Sugarcane Crushing

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या ऊस हंगामात ६१ कारखान्यांनी गाळप घेतले आणि कालपर्यंत २ कोटी ३९ लाख ६५ हजार ७२० टन उसाचे गाळप करत, २ कोटी २६ लाख ९६ हजार २७८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. १५ मार्चपर्यंत मराठवाड्यातील…

भारतातून बांगलादेशात साखर तस्करी होते कशी?

Meghalaya Sugar Smuggling

भारतातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर साखर तस्करी होत आहे. त्यासाठी मेघालय राज्याचा सुरक्षित मार्ग वापरला जातो आहे. तस्कर ₹40-50 प्रति किलो दराने साखर मिळवतात आणि बांगलादेशमध्ये ₹135-140 प्रति किलो दराने विकतात. ही तस्करी होते कशी, त्याचे काय परिणाम होत आहेत इ.…

Select Language »