उसानंतर मक्याला येणार चांगले दिवस

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचे सूतोवाच नवी दिल्ली : देश इथेनॉलच्या 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत साध्य करेल, असा विश्वास केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. तसेच ऊस पीकाची मर्यादा लक्षात घेता, मका पिकापासून…