‘राजाराम’च्या कार्यक्षेत्रात ५५ नवीन गावांचा समावेश

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा ठराव कारखान्याच्या वार्षिक सभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाने कार्यक्षेत्रात ५५ नवी गावे जोडली जाणार आहेत. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार अमल महाडिकयांनी सभेत आगामी १८ महिन्यांत सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीचा…