कृषिमंत्री कोकाटेंच्या विधानाचे तीव्र पडसाद

कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? नाशिक : कर्जमाफीवरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच सुनावल्याने, त्यावर जोरदार पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या कृषिमंत्र्यांना आवरा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. ’राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित…