Category Govt Decisions & Policies

कृषिमंत्री कोकाटेंच्या विधानाचे तीव्र पडसाद

Manikrao Kokate

कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? नाशिक : कर्जमाफीवरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच सुनावल्याने, त्यावर जोरदार पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या कृषिमंत्र्यांना आवरा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. ’राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित…

३७२ कोटींची एफआरपी थकीत; १५ साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

Sugarcane FRP

किसनवीर कारखान्याकडे सर्वाधिक थकबाकी पुणे : चालू गाळप हंगामातील उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी १५ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारखान्यांकडे सुमारे ३७२ कोटींची एफआरपी…

दोनशे पैकी १७३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. त्यातील १७३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गत हंगामात आतापर्यंत ११४ कारखान्यांचे गाळप उरकले होते. या…

श्रीराम कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती

Shriram Sugar Phaltan

प्रशासक म्हणून प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती पुणे : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक नेमण्यात आला असून, फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यावर प्रशासकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर राज्य सरकारच्या वतीने स्थगिती…

ऊस शेतीसाठी AI, बारामतीच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद

Baramati Sugarcane AI Conference

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर ऊसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स : एआय) वापर क्रांतिकारी ठरणार आहे. त्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, असा आग्रह तज्ज्ञ वक्ते आणि मान्यवर…

India cuts 557 lakh MT of CO₂ emission through EBP

ETHANOL PRICE HIKE

New Delhi : India has significantly reduced its dependence on crude oil imports while advancing toward its net-zero emission target. EBP has led to a reduction of 557 lakh MT of CO2 emission, Minister Suresh Gopi told Rajya Sabha.He was…

इथेनॉलमुळे 557 लाख टन CO₂ उत्सर्जन घटले

sugarcane to ethanol

नवी दिल्ली: भारताने कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी केले असून, शून्य कार्बन उत्सर्जनाच्या (Net-Zero Emission) उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती केली आहे. इंधनात इथेनॉल मिश्रण (EBP) केल्यामुळे ५५७ लाख मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन कमी झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि…

नवीन निर्यात करार करण्यास कारखाने अनिच्छुक

sugar export

सहा लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे करार नवी दिल्ली : भारतीय साखर कारखान्यांनी २०२४/२५ विपणन वर्षाच्या (मार्च-सेप्टेंबर) अखेरीस ६,००,००० मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचे करार केले आहेत. मात्र, स्थानिक बाजारात साखरेच्या वाढत्या किमतीमुळे नवीन निर्यात करार करण्यास कारखाने सध्या अनिच्छुक…

इथेनॉल : केंद्राची सहकारी साखर कारखान्यांसाठी सुधारित योजना

Ethanol

केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या इथेनॉल प्रकल्पांचे रूपांतर करून वर्षभर धान्य जसे की मका आणि खराब झालेल्या अन्नधान्याचा वापर करून चालवता यावे यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. सुधारित इथेनॉल व्याज सवलत योजना या उपक्रमाचा भाग असून,…

साखर तारण कर्ज चार टक्क्यांनी द्या

Raju Shetti-Muralidhar Mohol

राजू शेट्टी यांची केंद्र सरकारकडे मागणी नवी दिल्ली : देशातील साखर कारखाने उत्पादित झालेल्या साखरेवर १० ते १४ टक्के व्याजदराने माल तारण कर्ज काढून उस उत्पादक शेतक-यांची एफ. आर. पी. ची रक्कम अदा करतात. यामुळे कारखान्यांवर पडणा-या व्याजाचा भुर्दंड पडतो,…

Select Language »