शुगरटुडे मासिक e-book स्वरूपातही प्रसिद्ध

imp happenings to be treated as headlines


विधान परिषदेत तारांकित प्रश्न नागपूर : गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक झाली आहे, अशी माहिती सरकारने विधान परिषदेत दिली. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न…

दौंड शुगर ठरला सर्वात मोठा कारखाना पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता (क्रशिंग कपॅसिटी) सुमारे दीड लाख टनांनी वाढली असून, दौंड शुगर हा राज्यातील सर्वात मोठा साखर कारखाना ठरला आहे. गतवर्षीचा साखर हंगाम (२१-२२) खूप चांगला गेल्याने आणि यंदासाठी…

ट्वेंटीवन शुगरची याचिका फेटाळली उस्मानाबाद : मराठवाड्यातील सर्वात जुना साखर कारखाना असलेल्या ढोकी येथील तेरणा साखर कारखाना २५ वर्षांसाठी श्री भैरवनाथ शुगरकडेच राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री भैरवनाथ शुगर राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची…

पुणे : केंद्र सरकारच्या कृषी विकास योजनेतून, राज्याला दोन वर्षांत ९०० ऊस तोडणी यंत्रे (हार्वेस्टर) मिळणार असून, याबाबत राज्याच्या अनुदानाचा निर्णय नागपूर अधिवेशनात किंवा अधिवेशन संपताच होण्याची शक्यता आहे. नवीन नऊशे हार्वेस्टर वाढल्यास, राज्यातील एकूण हार्वेस्टरची संख्या दीड हजारांच्या पुढे…

ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा समावेश कोल्हापूर : लहान मुलांसाठी काम करणाऱ्या कोल्हापूर येथील ‘अवनि’ संस्थेने केलेल्या पाहणीत सुमारे अडीच हजार मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यामध्ये ऊसतोड मजूर, साखर कारखान्यांवरील कंत्राटी मजूर, वीटभट्टीवरील कामगार यांच्या मुलांचा समावेश आहे. ‘अवनि’ सामाजिक संस्थेने…

सर्वाधिक निर्यात यूएईला नवी दिल्ली : भारताने ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या चालू 2022-23 मार्केटिंग वर्षात आतापर्यंत 5.62 लाख टन साखर निर्यात केली आहे, असे एआयएसटीएने मंगळवारी सांगितले. नोव्हेंबरमध्ये, सरकारने चालू (2022-23) विपणन वर्षात (ऑक्टोबर-सप्टेंबर) 60 लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी…

सरकार करणार खरेदी : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती नागपूर : सरकारची हिस्सेदारी असलेले; परंतु तोट्यात गेलेले कारखाने यापुढे कवडीमोल दराने विकू देणार नाही, अशी प्रतिज्ञा करताना, असे कारखाने सरकार विकत घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीने लावली जनतेच्या मनात आग सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आणि बोरामणी विमानतळासाठी सोलापूरकरांनी सोमवारी विराट मोर्चा काढला. आजच्या या मोर्चात सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीतर्फे आयोजित या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आजच्या या मोर्चात काँग्रेस, शिवसेना,…

इंजिनमध्ये बदलाची गरज नाही – पेट्रोलियम मंत्री नवी दिल्ली: भारत २० टक्के इथेनॉल-मिश्रित इंधन मार्केटमध्ये आणण्यास तयार आहे आणि ते पुढील महिन्यापासून निवडक आउटलेटवर उपलब्ध होईल, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. पुरी यांनी बंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक…