‘स्वाभिमानी’चे २५ नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन

राज्याच्या मंत्र्यांना कार्यकर्ते जाब विचारणार टीम शुगरटुडेकोल्हापूर : सरकार कोणाचेही असो, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या…












