Category Headlines

imp happenings to be treated as headlines

एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नाही : ‘विघ्नहर’अध्यक्ष शेरकर

पुणे : साधारण १५ मेपर्यंत विघ्नहर साखर कारखाना सुरू राहणार असून, नोंदलेल्या उसापैकी एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नसल्याचे विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यामधील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने दि. ४ एप्रिलअखेर ७ लाख ३८० मे. टन…

कृषिमंत्री कोकाटेंच्या विधानाचे तीव्र पडसाद

Manikrao Kokate

कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? नाशिक : कर्जमाफीवरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच सुनावल्याने, त्यावर जोरदार पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या कृषिमंत्र्यांना आवरा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. ’राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित…

हार्वेस्टर चालकांच्या बिलातून पाचटाची वजावट नको – साखर आयुक्त

Raghunath Patil warning

पुणे : ऊस तोडणी यंत्रधारकांच्या बिलामधून पाचटाच्या अनुषंगाने कोणतीही वजावट करू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व साखर कारखान्यांना दिली आहे. ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टर) तोडलेल्या उसाच्या वजनातून सरसकट ४.५ टक्के पाचटाचे वजन वजावट…

‘सह्याद्री’साठी आज मतदान; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Balasaheb Patil, Sahyadri Sugar

कराड : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (शनिवारी) मतदान होत असून प्रत्यक्षात सकाळीच सुरुवातही झाली आहे. त्यासाठी सहकार विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाच तालुक्यांतील ६८ गावांतील ९९ मतदान केंद्रांवर हे  मतदान होत आहे. सह्याद्री सहकारी…

असाही ‘देशमुख पॅटर्न’ : बिनविरोध निवडणुकीचा रौप्यमहोत्सव

Manjara Sugar Election

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना आणि विलास सहकारी साखर कारखाना या तिन्ही कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्यात आहेत. सलग 25 वर्ष निवडणूक बिनविरोध करत मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सहकार क्षेत्रात नवा पॅटर्न निर्माण…

देशात मार्च अखेर साखर उत्पादनात ५४ लाख टनांची घट

पुणे  : देशात मार्चअखेर चालू वर्षीच्या ऊस गाळप अंतिम टप्प्यात २४८ लाख टन साखर उत्पादन जाळे असून ते गेल्यावर्षीच्या तुलनेत ५४ लाख टनांनी कमी आहे. साखर हंगाम सध्या अंतिम टप्यात आहे. देशभरात मार्चअखेर ४२० साखर कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये…

ऊस वाहतूक आणि विम्याची गरज

Sugarcane Transport Insurance

भारतातील ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पिकांची शेतातून साखर कारखान्यांपर्यंत वाहतूक करताना अनेक गंभीर आव्हानांना तोंड देतात. खराब रस्ते, वाहनांवर अतिरिक्त भार आणि वाहनांची अपुरी देखभाल यामुळे अनेकदा अपघात होतात, ज्यामुळे उसाचे मोठे नुकसान होते. जेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात, तेव्हा…

हे आहेत नव्या पॅनलमधील ५० कार्यकारी संचालक…

MD Panel for sugar factories

पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थेने अखेर जाहीर केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाकडून साखर आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाकडून मंजूर देण्यात आलेली होती. तदनंतर नवीन…

ऊसउत्पादक, मजुरांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा तयार करा: अजित पवार

मुंबई : राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, उसतोडणी मजूर, यांच्यात उचलीच्या (अग्रिम) रकमेवरुन होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, ऊसतोडणी मजूरांसह सर्वांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, एकाही घटकावर अन्याय होऊ…

Insurance against accidents during sugarcane transportation

Transportation Insurance

-Dilip Patil Sugarcane farmers in India face significant hurdles when transporting their crops from fields to sugar factories. Poor road conditions, overloading of vehicles, and inadequate vehicle maintenance often result in accidents, causing substantial damage to the sugarcane. In such…

Select Language »