Category Articles

विविध क्षेत्रांमध्ये विस्तृत उपयोग

W R Aher Article

इथेनॉल, रासायनिक सूत्र C2H5OH असलेल्या एक साध्या ऑरगॅनिक केमिकलला मानवी संस्कृतीशी जोडलेला समृद्ध इतिहास आहे. इथेनॉलचा प्राचीन काळापासून अल्कोहोलिक शीतपेयांमध्ये वापर तसेच आधुनिक काळातील जैवइंधन आणि औद्योगिक सॉल्व्हंट म्हणून इथेनॉल एक अविश्वसनीय बहुउपयोगी आणि मौल्यवान केमिकल असल्याचे सिद्ध झाले आहे.…

‘मांडीवरचा मुलगा’ उपाशी!

SugarToday Spl Edit

‘शुगरटुडे’ विशेष संपादकीय अवघा साखर उद्योग 1 फेब्रुवारीला टीव्हीसमोर बसून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सलग आठवा अर्थसंकल्प पाहत होता, सकाळी लवकर आवरून, दैनंदिन कामं बाजूला ठेवून, 11 वाजल्यापासून प्रतीक्षेत होता. त्याला कारणही तसच होतं, साखर उद्योगासाठी काही…

साखर उद्योगाचा प्राधान्य क्षेत्रात समावेश आवश्यक

P G Medhe Article

लाखो शेतकरी आणि कामगारांना उपजीविका प्रदान करतो. अलीकडील आकडेवारीनुसार, भारत जागतिक स्तरावर साखरेच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, जो जगातील साखर उत्पादनात अंदाजे 20% योगदान देतो. या उद्योगाची वाढ तांत्रिक प्रगती, सुधारित कृषी पद्धती आणि देशभरात असंख्य साखर कारखाने स्थापन…

‘साखरसम्राट’ सावंतांच्या सुपुत्राचे ‘अपहरण प्रकरण’ गाजतंय…

Tanaji Sawant son's kidnapping case

पुणे : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. च्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सहा साखर कारखान्यांचे प्रमुख, शिक्षण संस्थांचे जाळे विणणारे ‘शिक्षणसम्राट’ आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत आपल्या खास स्वभावासाठी सुपरिचित आहेत. त्याची पुन्हा झलक पाहायला मिळाली त्यांचे पुत्र ऋषिराज यांच्या कथित…

“उच्च सुरक्षा पाट्यां”चा अगम्य तुघलकी निर्णय !

HSRP Number Plate

विशेष आर्थिक लेख (प्रा. नंदकुमार काकिर्डे)* सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सर्व वाहनांसाठी ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” बसवण्याचे आदेश एका प्रकरणात दिले होते. एक प्रकारे वाहनांचे हे “आधार कार्ड” आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात सुरू झाली असून सर्व प्रकारच्या कोट्यावधी…

मंगेश तिटकारे यांचा विशेष लेख

Mangesh Titkare lekh

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

ग्रामीण भागातील स्थलांतराला ‘ब्रेक’ लागणार!

Nirmala Seetaraman

बजेट २०२५ / कृषी : डॉ. बुधाजीराव मुळीक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच कृषी क्षेत्र प्राधान्यक्रमात अग्रस्थानी असल्याचे नमूद केले. माझे विकासाचे पहिले इंजिन कृषीक्षेत्र आहे, असे त्या म्हणाल्या. त्यापाठोपाठ ‘एमएसएमई’ , गुंतवणूक, निर्यात ही विकासाची मूलभूत क्षेत्रे जाहीर केली. कृषीला प्राधान्य…

‘विघ्नहर’ला प्रगतिपथावर नेणारे युवा नेते सत्यशीलदादा

Satyasheel dada Sherkar

चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर वाढदिवस विशेष अनेक पुरस्कार प्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तसेच जुन्नर तालुक्याचे कार्यवीर, युवा नेतृत्व करणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर यांचा 12 जानेवारी रोजी वाढदिवस… यानिमित्त शुभेच्छापर विशेष लेख… ईश्वर त्वांच सदा रक्षदुपुण्यकर्मणा…

‘एआय’मुळे कृषिक्षेत्रात मोठे बद्दल

Artificial Intelligence and sugar industry

हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलीकडे विस्तारत आहे. १९५५ मध्ये एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स्) कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन मॅकॅर्थी यांनी मांडली व एआय प्रणालीचा जन्म झाला.…

साखर कारखानदारीचा 1933 पासून वेगाने विस्तार

Mangesh Titkare Article

स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग / भाग २ ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा…

Select Language »