केंद्राच्या इथेनॉल धोरणापासून मिळालेला धडा
– डी.एम. रासकर केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी रस / सिरप पासून तयार करावयाच्या इथेनॉलवर बंदी आणली आणि लेखणीच्या एका फटकाऱ्यात साखर उद्योगात गोंधळ माजला. यामध्ये कोण बरोबर, कोण चूक हा विषयच नाही. केंद्र शासन आणि साखर उद्योग दोघेही…





