विशेष

हर्षवर्धन पाटलांची केंद्राकडे मोठी मागणी पुणे: भारतातील साखर उद्योग सध्या एका गंभीर आर्थिक पेचात सापडला आहे. वाढत्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे देशांतर्गत साखरेचा वापर तब्बल २० लाख टनांनी घटला असून, यामुळे साखर…

बीड | प्रतिनिधी जिद्द, परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवदरी (ता. शिराळा) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा ज्ञानेश्वर बडे याने NEET-UG 2026 परीक्षेत ५८२ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले…
विक्रांत पाटील जळगाव जिल्हा बँकेकडून होत असलेल्या ‘वसंत सहकारी साखर कारखान्या’च्या विक्रीबाबतची (लिलाव प्रक्रिया) माहिती अधिकृत टेंडर कॅटलॉगमध्ये इंग्रजी भाषेत अनेक कायदेशीर आणि तांत्रिक बाबी नमूद केल्या आहेत. या लिलावाचे…
नागरिकांच्या मोटारींवर आपलीच मालकी असल्यासारखे सरकार वागले आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय नागरिकांवर लादला गेला… ‘‘इथेनॉल (या द्रवाकडे पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून पाहणे) ही या विश्वाच्या इतिहासातील अत्यंत बिनडोक…

लोकसत्ताच्या “बिंधि न इँधन पाइऐ…” या अग्रलेखाने चार्ली मंगर यांच्या जुन्या विधानाचा आधार घेत मोदी सरकारच्या इथेनॉल धोरणाला “बिनडोक” आणि “तर्कदुष्ट” ठरवले आहे. प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण केल्यास चित्र निराळे दिसते.…

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकबाकी टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामात कार्यरत असलेल्या…








