राज्यातील ५६ साखर कारखान्यांकडे ३१६ कोटींची एफआरपी थकबाकी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकबाकी टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामात कार्यरत असलेल्या कारखान्यांपैकी १४८ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली असली, तरी…










