ठळक घडामोडी
विशेष

कोल्हापूर : उगार शुगरचे चेअरमन एमेरिटस, भारतीय साखर उद्योगातील एक दूरदृष्टीचे उद्योगपती, कुशल प्रशासक आणि शेतकरीहिताचा सातत्याने पुरस्कार करणारे थोर व्यक्तिमत्त्व राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ शिरगावकर यांचे २५ जून २०२६ रोजी…
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट तर केलीच आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे…
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र…

साखर उद्योगाच्या इतिहासामध्ये एखादा प्रकल्प उभा करण्यासाठी नियोजनापासून ते प्रत्यक्ष गाळपापर्यंत किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका जिद्दी नेतृत्वाने हे सर्व गणितच बदलून…

पेट्रोलपेक्षा २८ रुपयांनी स्वस्त ‘E85’ इंधन बाजारात; पण तुमच्या गाडीत हे चालेल का? जाणून घ्या गणित नवी दिल्ली: भारताच्या इथेनॉल-मिश्रण कार्यक्रमात एक मोठे पाऊल पडले आहे. दिल्लीमध्ये आता ‘E85’ नावाचे…

पिलीभीत (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शनिवारी सुमारे १,००० शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री संजय सिंह गंगवार…






