Tag sugar industry news

मेढे सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले : शिंदे यांच्या भावना

Vishwajit Shinde, Datta Shirol Sugar

कोल्हापूर : साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे सर यांचे मार्गदर्शन आणि स्व. सा. रे. पाटील म्हणजे आमचे अप्पासाहेब यांचे कार्यसंस्कार यांमुळेच मी आज सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) पॅनलसाठी झालेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो, अशी भावना…

मोठ्या गूळ कारखान्यांना नियमांखाली आणणार

Jaggary Industry

मंत्रालयातील बैठकीत सविस्तर चर्चा मुंबई : महाराष्ट्रात गूळ कारखान्यांची वाढती संख्या पाहता, त्यांना साखर कारखान्यांप्रमाणे सरकारी नियंत्रणाखाली आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. या विषयात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने मोठे गूळ कारखान्यांना लवकरच शासकीय नियमांनुसार काम करावे…

मंगेश तिटकारे यांचा विशेष लेख

Mangesh Titkare lekh

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

खासदार विशाल पाटील पुन्हा साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात

MP Vishal Patil Sangli

वसंतदादा कारखाना : २१ जागांसाठी १४४ अर्ज दाखल सांगली : राज्यातील जुन्या साखर कारखान्यांपैकी असलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २१ संचालक पदांसाठी १४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्जाची छाननी १० फेब्रुवारीला…

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून साखर उद्योगाचा अपेक्षाभंग

sugar factory

आता आशा राज्याचे अर्थमंत्री अजितदादांकडून मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ, कर्जाची पुनर्बाधणी, व्याज अनुदानित कर्ज योजना, इथेनॉल दरवाढ, प्राधान्य क्षेत्राचा दर्जा, साखर व इथेनॉलचे दर हे उसाच्या ‘एफआरपी’ची…

साखर उत्पादन ११ लाख टनांनी घसरले

sugar PRODUCTION

राज्यात आतापर्यंत ६० लाख टन साखर उत्पादन पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 05 फेब्रुवारी अखेरपर्यंत दोनशे साखर कारखाने सुरू असून, 660.41 लाख टन उस गाळप करताना आतापर्यंत 60.22 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.राज्याचा एकूण सरासरी साखर उतारा आतापर्यंत…

अजितदादांनी ऐकून घेतल्या साखर उद्योगाच्या समस्या

Ajit Pawar meets sugar industry

एमएसपी, इथेनॉल दरवाढीबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार मुंबई : महाराष्ट्रातील साखर उद्योग क्षेत्रातील उद्योजकांची व्यापक आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आणि उद्योगाच्या समस्या ऐकून घेतल्या. साखरेच्या ‘एमएसपी’ वाढीचा प्रलंबित निर्णय, इथेनॉल दरवाढ यासह विविध विषयांवर चर्चा झाली. अजितदादांनी सकारात्मक…

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन : अजित पवार

Ajit Pawar meeting

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय…

डॉ. राहुल कदम यांच्या योगदानाची ‘ऑऊटलूक’कडून प्रशंसा

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांनी साखर उद्योगासाठी दिलेल्या भरीव योगदानाची ‘आऊटलूक’ या प्रसिद्ध मॅगेझीनने दखल घेतली आहे. उत्पादकता वाढ आणि पर्यावरण रक्षणासाठी डॉ. कदम यांनी घेतलेल्या निर्णयांचे…

ग्रामीण भागातील स्थलांतराला ‘ब्रेक’ लागणार!

Nirmala Seetaraman

बजेट २०२५ / कृषी : डॉ. बुधाजीराव मुळीक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच कृषी क्षेत्र प्राधान्यक्रमात अग्रस्थानी असल्याचे नमूद केले. माझे विकासाचे पहिले इंजिन कृषीक्षेत्र आहे, असे त्या म्हणाल्या. त्यापाठोपाठ ‘एमएसएमई’ , गुंतवणूक, निर्यात ही विकासाची मूलभूत क्षेत्रे जाहीर केली. कृषीला प्राधान्य…

Select Language »