Tag sugar industry news

गौरी शुगरचा ५ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण; शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ

sugar factory

अहिल्यानगर : जिल्ह्यातील हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर कारखान्याने चालू हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि कारखान्याचे चोख व्यवस्थापन यामुळे ही कामगिरी…

बिराजदार कारखान्याकडून मृत ऊसतोड कामगाराच्या कुटुंबीयांना २१ लाख

बीड : वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील ऊसतोड मजूर गणेश नामदेव डोंगरे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटने’ने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. समुद्राळ (ता. उमरगा) येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याने डोंगरे यांच्या कुटुंबीयांना २१ लाख रुपयांची आर्थिक…

कारखानदारीत ‘एआय’ व ‘हार्वेस्टर’चा वापर काळाची गरज

Dr. Sanjay Kolate is new Sugar Commissioner

इंदापूर : साखर कारखानदारीसमोरील ऊसतोडणी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात यांत्रिक पद्धतीचा आणि हार्वेस्टरचा प्रभावी वापर करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले. भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते…

ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा अपघाती मृत्यू

मदतीसाठी नातेवाईकांचे ‘बिराजदार’ कारखान्यात आंदोलन उमरगा : तालुक्यातील कोंडजीगड येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यात (क्युनिर्जी इंडस्ट्रीज) एका दुर्दैवी अपघातात ‘रीलस्टार’ ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा ऊसाखाली दबून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी…

तेरणा साखर कारखान्याला प्रदुषण नियंत्रण मंडळाची नोटीस

terna sugar factory

धाराशिवच्या राजकारणात पुन्हा नवा कलगीतुरा! तेर(धाराशिव) : ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून नदी पात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याने मोठे जलप्रदूषण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, गेल्या १५ दिवसांपासून तेर गावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.…

ऊस दरासाठी वसमतमध्ये शेतकरी आक्रमक; कारखाने बंद पाडण्याचा इशारा

वसमत (हिंगोली) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अकोली ऊस परिषदेत घेतलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी वसमत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला कडक इशारा दिला…

पुण्यात होणार केंद्रीय सहकार विभागाचे केंद्र

Co-operative movement week

मोनिका खन्ना यांची घोषणा ; मल्टीस्टेट संस्थांच्या अडचणी सुटणार कोल्हापूर : देशभरातील मल्टीस्टेट सहकारी संस्थांच्या वाढत्या तक्रारी आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन, केंद्रीय सहकार विभागाचे कामकाज आता लवकरच पुण्यातून सुरू होणार आहे. केंद्रीय सहकार सहनिबंधक मोनिका खन्ना यांनी कोल्हापूर येथे आयोजित कार्यशाळेत ही…

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

करवीरमध्ये उसाला आग : २०० शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर

burned Sugarcane field

करवीर : गुरुवारी दुपारी १:३० च्या सुमारास वडकशिवाले येथील शिवारात आग लागल्याची दुर्घटना घडली. बाचणी रस्त्यावरील स्मशानभूमीपासून सुरू झालेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी उसाचा पट्टा तोडून आग थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ११० एकर ऊस जळाला…

ऊसतोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक; १० जणांवर गुन्हा

सांगली : राज्‍यात सध्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. यासाठी मजुरांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कवठेपिरान येथील अनिकेत वडगावे या तरुण शेतकऱ्याला जळगावच्या एका टोळीने सव्वा सहा लाखांचा चुना लावला आहे. अनिकेत वडगावे यांनी संशयित १० जणांविरोधात सांगली…

Select Language »